शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

परभणी ४६.१ अंशावर; मराठवाड्यात उष्माघाताने दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:43 IST

मराठवाड्यात तापमानात सातत्याने वाढ होत आहे

औरंगाबाद : उष्माघाताने मराठवाड्यात आणखी दोघांचा बळी गेला. शिरडशहापूर (जि. हिंगोली) येथील शेतकरी गंगाधर दामाजी आकमार (५२) आणि चारठाणा (जि. परभणी) येथील कुंडलिक भिवाजी खाडे (६५) या दोघांचा सोमवारी उष्माघातानेमृत्यू झाला. 

शिरडशहापूर येथील गंगाधर आकमार हे आपल्या शेतात बैलजोडीद्वारे शेती मशागतीचे काम करीत होते. दुपारी  ४ वाजता त्यांनी बैलजोडी लावून शेतात वखर लावला होता. अचानक चक्कर आली व ते शेतातच बेशुद्ध पडले. संध्याकाळी घरी न आल्यामुळे घरच्यांनी शेतात शोध घेतला असता ते मृतावस्थेत आढळले. त्यांचे कपडे रक्ताने भरलेले होते.  चारठाणा येथील कुंडलिक भिवाजी खाडे हे सोमवारी सकाळी गावातील टी.पॉईंटकडे जात असताना वाटेतच चक्कर आली व ते जमिनीवर कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. ऊन लागल्यानेच कुंडलिक यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. 

कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)पुणे ३८.९, लोहगाव ३९.९, जळगाव ४३.२, कोल्हापूर ३८.२, महाबळेश्वर ३३.१, मालेगाव ४२.२, नाशिक ३८.१, सांगली ३९.६, सातारा ४०.८, सोलापूर ४३, उस्मानाबाद ४३, औरंगाबाद ४२, परभणी ४६.१, बीड ४४, अकोला ४५.३, अमरावती ४५, बुलडाणा ४१.५, ब्रम्हपुरी ४६.७, चंद्रपूर ४६.४, गोंदिया ४४.८, नागपूर ४६.७, वाशिम ४३.८, वर्धा ४६.५, यवतमाळ ४५.

टॅग्स :Sun strokeउष्माघातDeathमृत्यूMarathwadaमराठवाडा