शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
2
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
3
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
4
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
5
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
6
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
7
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
8
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
9
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
10
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
11
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
12
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
13
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
14
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
15
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
16
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
17
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
18
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
19
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!

पापडाची लगबग सुरू, नवीन डाळी बाजारात; भाव मात्र शंभरीपार !

By प्रशांत तेलवाडकर | Published: March 14, 2024 11:37 AM

देशात डाळींच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, आयातीत डाळी बाजारात विक्रीला आल्याने भाववाढ थांबली आहे.

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्याला सुरुवात झाली आणि घरोघरी महिलांची पापड करण्याची लगबग सुरू झाली आहे. याच काळात नवीन मूगडाळ, उडीदडाळ, तूरडाळ व मठडाळ बाजारात आल्या आहेत. मात्र, भाव कमी होण्याऐवजी वाढले आहेत. यंदा अवकाळी पावसाचा मोठा फटका डाळीच्या उत्पादनावर झाला आहे. हरभरा डाळ व मसूर डाळ वगळता सर्व डाळी सध्या शंभरीपार करून गेल्या आहेत.

कोणत्या डाळींचा भाव काय ? (प्रति किलो)प्रकार सध्याचा भाव आधीचा भावतूर डाळ १५०रु. --१६०रु.हरभरा डाळ ७६रु.--७२ रु.मसूर डाळ ९०रु. -- ९०रु.मूग डाळ ११४रु.--- १०८रु.उडीद डाळ १२६रु.-- १२६रु.मठ डाळ १२०रु.-- १२०रु.

आयातीत डाळीचा प्रभावदेशात डाळींच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, आयातीत डाळी बाजारात विक्रीला आल्याने भाववाढ थांबली आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा व रशिया येथून डाळीची आवक होत आहे. यात मसूर डाळीचा समावेश आहे. हरभरा डाळीनंतर आता आयातीत मसूर डाळही भविष्यात स्वस्त धान्य दुकानावर विक्रीला येऊ शकते.

हरभरा व मसूर डाळीची प्रतीक्षानवीन हरभरा डाळ व मसूर डाळ येत्या आठ दिवसांनी बाजारात दाखल होतील. या डाळींची सध्या प्रतीक्षा आहे.

डाळींची भाववाढ होणार नाही ?डाळींचे भाव स्वस्त होण्याची शक्यता कमीच आहे. कारण, तूर, उडीद, मूग, मठ यांचे उत्पादन कमी झाले आहे. पुढे लोकसभा निवडणुका असल्याने केंद्र सरकार डाळींचे भाव वाढू देणार नाही. आयातीत डाळी आणणे सुरू राहिल्यास भाव स्थिर राहतील.- श्रीकांत खटोड, व्यापारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार