शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS
2
जागतिक दूध दिन: काय सांगता? प्रत्येकाच्या वाट्याला येते फक्त एवढेच दूध! अहवाल काय सांगतो?
3
पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर
4
वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!
5
पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले
6
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
7
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
8
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
9
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
10
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
11
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
12
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
13
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
14
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
15
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
16
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
17
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
18
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
19
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
20
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी

बंबाट नगर ते बीड बायपास रस्त्याचे फक्त आश्वासन, चिखलवाटा तुडवण्याशिवाय पर्याय नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 19:10 IST

हक्काचा रस्ता कधी मिळणार? अशा चिखलवाटा तुडवण्याशिवाय पर्याय राहिला नाही

छत्रपती संभाजीनगर: बंबाट नगर व बीड बायपास परिसरातील मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. नागरिकांना ‘फक्त आश्वासनांची’च मिळकत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांच्या दुरवस्थेचा सामना करत असलेल्या स्थानिक रहिवाशांना प्रत्यक्षात चिखलमुक्त रस्ता कधी मिळणार? असा प्रश्न आता उभा राहिला आहे.

२ वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्तांनी रस्त्यांची पाहणी केली होती. तत्पूर्वी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या निधीतून रस्त्यांचे काम मंजूर झाल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यांचे काम सुरूच झालेले नाही. सध्या नवनिर्वाचित आमदार अनुराधा चव्हाण यांच्याकडे नागरिक रस्त्यांच्या मागणीसाठी सातत्याने धाव घेत आहेत. पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे, चिखल, पाण्याचे डबके यामुळे शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे हाल होत आहेत. अनेक वेळा दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहेत.

नागरिकांचा आरोप आहे की, प्रशासन केवळ कर गोळा करण्यावरच लक्ष केंद्रित करत आहे. प्रत्यक्ष सुविधा देण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक निवडणुकीआधी रस्ते मंजूर झाल्याचे सांगितले जाते, मात्र वर्षानुवर्षे रस्त्यांची अवस्था तीच आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका