शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
2
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
3
अजित पवारांकडून जाहीरपणे समाचार, पण चंद्रकांत पाटलांनी संयम दाखवला; नेमकं काय घडलं?
4
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
5
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
6
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
7
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा
8
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
9
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
10
९ वर्षांपासून फरार, FBI ने गुजराती तरुणावर ठेवले २०८००००० रुपयांचे बक्षीस, कोणता गुन्हा केलाय?
11
ऋतुजा बागवेची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर', प्रोमोला मिळतेय पसंती
12
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
13
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
14
गुरु आदित्य योग: ७ राशींना भाग्यकारक, येणी वसूल होतील; व्यवसायात नफा, नोकरीत पद-पगार वाढ!
15
TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."
16
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
17
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
18
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
19
Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम
20
"ऐकून खरंच खूप दुःख होतं की...", पुण्यात होणाऱ्या मतदानाआधी प्राजक्ता माळीचा व्हिडीओ चर्चेत

औरंगाबाद जिल्ह्यातील फक्त ३ हजार शेतकरी कुटुंबे निश्चित उत्पन्नास पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 7:13 PM

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी आहे योजना

औरंगाबाद : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील फक्त ३ हजार शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. 

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत प्रती शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष ६ हजार रुपये इतके आर्थिक साहाय्य ३ टप्प्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या आढावा कृषी, जलसंधारण व रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेतला. यावेळी अपर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, एनआयसीचे जिल्हा समन्वयक थोरात यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

या योजनेच्या अंमलबजावणीविषयी अपर आयुक्त डॉ. फड म्हणाले, या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १३५५ गावांचा समावेश आहे. ८ अ प्रमाणे एकूण खातेदार शेतकऱ्यांची संख्या ७ लाख १७ हजार १७९ एवढी आहे. माहिती संकलित झालेल्या गावांची संख्या १ हजार १४२ एवढी असून माहिती परिपूर्ण असलेल्या पात्र  कुटुंबांची संख्या ४८ हजार ९०३ एवढी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना