शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

शहरातील १७ लाख नागरिकांसाठी हिवताप कर्मचारी १६५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 17:14 IST

मागील अनेक वर्षांपासून रिक्त पदे भरण्यातच आलेली नाहीत.

औरंगाबाद : डेंग्यूने शहरात सात जणांचा बळी घेतला. डेंग्यूचा थैमान नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तोकडी पडत आहे. शहरातील तब्बल १७ लाख नागरिकांसाठी हिवताप विभागात केवळ १६५ कर्मचारी कार्यरत आहेत. मागील अनेक वर्षांपासून रिक्त पदे भरण्यातच आलेली नाहीत. विविध साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी हिवताप विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात साथरोगांनी डोके वर काढले. आता डेंग्यूने थैमान घातले आहे. महिनाभरात तब्बल सात जणांचा डेंग्यूने मृत्यू झाला. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत धूरफवारणी, औषधफवारणी, अ‍ॅबेट वाटप, नागरिकांमध्ये जनजागृती, आरोग्य तपासणी, कोरडा दिवस पाळणे आदी कामे करण्यात येतात. महापालिकेने अतिजोखमीच्या भागात विशेष मोहिमा सुरू केल्या आहेत. डेंग्यूवर पाहिजे तसे नियंत्रण अद्याप मिळालेले नाही. खाजगी रुग्णालये आजही हाऊसफुल आहेत. शहराची लोकसंख्या विचारात घेता मनपाच्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. महापालिकेच्या हिवताप विभागात केवळ १६५ कर्मचारी कार्यरत आहेत. १७ लाख लोकसंख्येसाठी ही कर्मचारी संख्या अपुरी आहे. 

तीन दशकांत ९७ पदे वाढली१९७८ मध्ये शासनाने शंभर टक्के अनुदानावर नागरी हिवताप योजना लागू केली. त्यात ६८ पदे मंजूर करण्यात आली. सध्या या विभागात १६५ कर्मचारी कार्यरत आहेत. मागील ३१ वर्षांत केवळ ९७ पदे वाढली आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य सांभाळताना आरोग्य विभागाला कसरत करावी लागत आहे. 

आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त महापालिकेच्या आरोग्य विभागात सध्या जीवशास्त्रज्ञ, मलेरिया सुपरवायझर, कीटक संमाहरक या पदांवर एकही अधिकारी कार्यरत नाही. त्यामुळे या पदांसाठी पाठपुरावा सुरू आहे. 

नवीन आकृतिबंधात पदांची अपेक्षाजीवशास्त्रज्ञ ०१ आरोग्य सहायक १०कीटक संमाहरक ०४श्रेत्र कर्मचारी २०४वाहनचालक ०४मलेरिया पर्यवेक्षक ०३वरिष्ठ क्षेत्र कर्मचारी ६८

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdengueडेंग्यूHealthआरोग्यAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका