शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

एक कर्मचारी छत्रपती संभाजीनगरातील ४५० चौकांमधील वाहतूक कोंडी सोडवू शकतो; पण...

By मुजीब देवणीकर | Updated: December 18, 2023 19:01 IST

स्मार्ट सिटीने लावलेल्या सीसीटीव्ही पोलवरच स्पीकर्स बसविण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटी प्रशासनाने जवळपास १७५ कोटी रुपये खर्च करून शहरात ७५० सीसीटीव्ही, ४५० चौकांमध्ये अत्याधुनिक स्पीकर्स बसविले. मात्र, मागील वर्षभरापासून स्पीकर्सचा अजिबात वापर होत नाही. पोलिस आयुक्तालय, स्मार्ट सिटीच्या कमांड सेंटरमध्ये बसून केवळ एक कर्मचारी सारी वाहतूक कोंडी सोडवू शकतो.

शहरातील प्रमुख चौकांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. चारचाकी वाहनधारक, दुचाकीस्वार, रिक्षा चालक रस्त्याच्या कडेला बिनधास्तपणे वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. वाहनधारकांना अनावश्यक वाहतूक कोंडीत वेळ घालवावा लागतो. वाहतूक सुरळीत राहावी, शहरातील कायदा सुव्यवस्थेला मदत व्हावी या हेतूने सेफ सिटीअंतर्गत सीसीटीव्ही प्रकल्प चार वर्षांपूर्वी हाती घेण्यात आला. हा प्रकल्प पूर्णही झाला. विविध गुन्ह्यांमध्ये सीसीटीव्ही मोलाची भूमिका बजावत आहेत. मुख्य रस्त्यांवर मंगळसूत्र चोरीच्या घटनाही यामुळेच कमी झाल्या आहेत. स्मार्ट सिटीने शहरात जेथे सीसीटीव्ही बसविले, त्यातील महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ४०० रस्त्यांची निवड करण्यात आली. या ठिकाणी मोठे ४५० स्पीकर्स बसविण्यात आले आहेत. शहरात आणीबाणीची परिस्थिती असेल तर नागरिकांना सूचना देण्यासाठी महागडे स्पीकर्स बसविण्यात आले आहेत.

दोन कमांड सेंटरसीसीटीव्ही, स्पीकर्स नियंत्रणाचे अधिकार पोलिस आयुक्तालय आणि स्मार्ट सिटीतील कमांड सेंटरला देण्यात आले आहेत. कमांड सेंटरमधून एक कर्मचारी सीसीटीव्ही पाहून रस्त्यात उभी असलेली रिक्षा पटकन काढा, अशी सूचना केल्यानंतर वाहनधारक पटकन वाहन काढून घेतात. अत्यंत प्रभावी असलेली ही यंत्रणा वापरली जात नाही.

पोलिस वापर करतातपोलिस आयुक्तालयातील कमांड सेंटरमधून सीसीटीव्ही बघून स्पीकर्सवर वारंवार सूचना दिली जाते. एखाद्याने वाहन बाजूला न केल्यास त्याच्या वाहनांच्या नंबरची नोंद केली जाते. जिथे सूचना दिली, त्याची नोंदही एका रजिस्टरमध्ये केली जात आहे.- फैज अली, प्रोजेक्ट मॅनेजर आयटी, स्मार्ट सिटी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTrafficवाहतूक कोंडी