शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

एक हजारांवर शौचालये अपूर्ण

By admin | Updated: December 20, 2015 23:51 IST

बीड : ग्रामीण भागांमधील दलित वस्त्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व वाढावे, यासाठी एक हजारांवर शौचालये अपूर्णचपाणीपुरवठा विभागाकडून

बीड : ग्रामीण भागांमधील दलित वस्त्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व वाढावे, यासाठीएक हजारांवर शौचालये अपूर्णचपाणीपुरवठा विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या शौचालय योजनेचा अक्षरक्ष: फज्जा उडाला आहे. गत चार वर्षांत एक हजाराहून अधिक शौचालयांची कामे रखडलेलीच आहेत. सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्धांसाठी शौचालय बांधकामासाठी ११ हजार रुपये इतका निधी उपलब्ध केला जातो. ३ टक्के रक्कम लोकसहभागातून भरायची असून लाभार्थ्यास ९७ टक्के इतके अनुदान दिले जाते. दलित वस्त्यांमधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबियांना शौचालय बांधकामास हातभार लागावा व त्यांची शौचालयाची अडचण दूर व्हावी या उद्देशाने सुरु झालेल्या या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायत पातळीवर केली जाते. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. दरम्यान, २०१२ पासून या योजनेंतर्गत मंजूर ३ हजार ३७८ शौचालयांपैकी २ हजार २८७ शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १०९१ शौचालयांची कामे मात्र रखडलेलीच आहेत. त्यामुळे सदरील कुटुंबे शौचासाठी उघड्यावरच जात आहेत. (प्रतिनिधी)