शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

पाणंदमुक्तीसाठी आता गावात मुक्काम

By admin | Published: February 18, 2016 11:26 PM

हिंगोली : स्वच्छ भारत मिशनतंर्गत हागणदारीमुक्तीसाठी गावांमध्ये गुडमॉर्निंग पथक मुक्कामी राहणार आहे.

हिंगोली : स्वच्छ भारत मिशनतंर्गत हागणदारीमुक्तीसाठी गावांमध्ये गुडमॉर्निंग पथक मुक्कामी राहणार आहे. पुन्हा ही पथके कार्यान्वित झाल्याने आता नागरिकांना उघड्यावर जाणे महागात पडणार आहे.हिंगोली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात स्वच्छता अभियानातील कामाची गती हरवली होती. आता पुन्हा एकदा हा विभाग जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहे. गुड मॉर्निंग पथके कार्यान्वित करून वसमत तालुक्यातील काही गावांत मुक्काम करण्यात आला होता. तेथे सकाळी उघड्यावर जाणाऱ्यांना या पथकातील कर्मचारी अडवून लोटा ताब्यात घेत आहेत. शिवाय त्यांचे तेथेच प्रबोधन केले जात आहे. अनेकांनी या पथकाची धास्ती घेतली. अनेकांनी निमूटपणे शौचालय बांधकामच सुरू केल्याचे चित्र पहायला मिळाले. या पथकामुळे होत असलेला परिणाम लक्षात घेता पाचही पंचायत समितीअंतर्गत येणारी ७३ गावे शंभर टक्के हगणदारीमुक्त करण्यासाठी गुडमॉर्निंग पथक नेमण्यात आली आहेत. गावात स्वच्छतागृहाची सुविधा असूनही वापर होत नाही. त्यामुळे दंडाची कार्यवाही करण्यात येणार आहे. यावेळी गृहभेटी घेऊन कुटुंबाशी संवाद साधून स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले जाणार आहे. तसेच गावातील उर्वरित वैयक्तिक स्वच्छतागृहांचे बांधकाम व त्याचा वापर करण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. पुढील आठवड्यात गुडमॉर्निंग पथके गावात धडकणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली कोतवाल यांनी दिली. (प्रतिनिधी)