शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातसारखी स्थिती नाही, राज्यातील औद्योगिक वीजपुरवठा सुरळीत : नितीन राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 19:05 IST

अधिकची वीज येत्या आठवडाभरामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता

औरंगाबाद : विजेचे संकट संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेले आहे आणि यास कारणीभूत म्हणजे कोळशाचा अपुरा पुरवठा. यामुळे आंध्र प्रदेश सरकारने ५० टक्के वीज कपातीचे धोरण अवलंबिले आहे. गुजरात राज्यात औद्योगिक ग्राहकांसाठी आठवड्यातून एक दिवस वीजपुरवठा न करण्याचे धोरण राबवत आहे. सुदैवाने अशी वेळ महाराष्ट्रावर अजूनही आलेली नाही, असे ऊर्जामंत्री डाॅ.नितीन राऊत म्हणाले.

डाॅ.राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली. उपलब्ध विजेचे वितरण कार्यक्षम होण्यासाठी दक्षता बाळगणे, विजेची चोरी थांबविणे, अतिभारित विद्युत वाहिन्या व रोहित्रांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, या बाबींमुळे लोडशेडिंग होणार नाही, यासाठी सक्त ताकीद डाॅ.राऊत यांनी दिली. मंत्रिमंडळाने टाटाच्या गुजरातमधील वीजनिर्मिती प्रकल्पातून ७६० मेगावॅट वीज विकत घेण्यासाठी मान्यता दिलेली आहे. ही अधिकची वीज येत्या आठवडाभरामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तेव्हा सध्या जे विजेचे भारनियमन होत आहे, त्याला आळा बसेल. जनतेचे शंकानिरसन व्हावे, यासाठी २४ तास चालेल, अशा नियंत्रण कक्षाची स्थापना करावी, ज्यामुळे जनतेला योग्य खरी माहिती मिळेल व गैरसमज पसरणार नाही, असे डाॅ.राऊत म्हणाले.

विजेची चोरी करू नकानागरिकांनी विजेचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. वेळेवर वीजबिल भराव आणि विजेची चोरी करू नये, असे आवाहन डाॅ.राऊत यांनी केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNitin Rautनितीन राऊतelectricityवीज