शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'नागपूर दंगल सरकार पुरस्कृत'; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:17 IST

मनोज जरांगे यांची फडणवीस सरकारवर वेरूळ येथून कडाडून टीका

खुलताबाद ( छत्रपती संभाजीनगर) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून फडणवीस सरकार जातीय दंगली घडवतेय. नागपूर दंगल ही सरकार पुरस्कृत असल्याची टीका मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज मंगळवारी वेरूळ येथे माध्यमांशी बोलतांनी केली आहे. 

वेरूळ येथे शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त मनोज जरांगे हे वेरूळ येथे आज आले होते. सोमवारी रात्री नागपूर येथे दोन समाजात झालेल्या राड्यामुळे पोलीस हाय अलर्टवर आहेत. याबाबत जरांगे यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकार सर्व परिस्थितीस जबाबदार असल्याचे म्हंटले आहे. जरांगे म्हणाले की, मॉ जिजाऊ व छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे कोरटकर, सोलापूरकर यांना का अटक केली नाही? असा सवाल करत जरांगे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच नागपूरमध्ये सोमवारी रात्री राडा झाला. यावर देखील टीका करत ही दंगल सरकार पुरस्कृत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सर्व घडवले जात आहे, असा हल्लाबोल जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. 

दोन्ही सरकार तुमचेदरम्यान, केंद्र व राज्य सरकार तुमचे असून औरंगजेब कबर तुम्ही काढायची तर काढू शकता. मात्र सरकारला राज्यात आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून दंगली घडवायच्या आहे असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.

औरंगजेब कबरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरीकेटिंगदरम्यान, औरंगजेब प्रकरणावरून देशभरात मोठा गदारोळ होत असून कबर उखडून फेकण्याचा इशारा काही हिंदुत्ववादी संघटनेने दिल्यामुळे खुलताबाद शहरात औरंगजेब कबर परिसरातील दर्गेला चोहोबाजूंनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तर खुलताबाद शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यावर बॅरीकेट लावून प्रत्येक वाहनांची, पर्यटकांची आणि नागरिकांची चौकशी पोलीस करत आहेत. औरंगजेब कबर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे नाव नंबर, आधार कार्ड तपासले जात असून त्याची नोंद घेतली जात आहे. तसेच कबर परिसरात मोबाईल नेण्यास बंदी घातली आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस