शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी; कुठूनही लढेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:22 PM

विधानसभा लढण्याचा निर्णय जनतेच्या आदेशावरून घेणार 

औरंगाबाद : मालेगाव, दिग्रस आणि आता वरळी येथून विधानसभा निवडणुक लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, हे त्यांचे प्रेम आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने लोकांचे मत जाणून घेतल्यानंतर  त्यांच्या आदेशाने विधानसभा लढण्याचे ठरवणार. लढायचे ठरल्यास संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे, कुठूनही लढेन असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सूचित केले. 

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात जनआशीर्वाद यात्रा सुरु होताच त्यांच्या विधानसभा लढण्यावर चर्चा सुरु झाली आहे. यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेकडून त्यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे. यामुळे ते कोणत्या मतदारसंघातून लढणार यांवर उत्सुकता आहे. सुरुवातीला मालेगाव, दिग्रस आणि आता वरळीमधून त्यांनी निवडणूक लढावी अशा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना कोणत्या मतदारसंघातून लढणार असा प्रश्न विचारला असता त्यांनी,  निवडणूक लढण्याचे लोकांची मत जाणून घेतल्यास ठरवणार. प्रामुख्याने कर्मभूमीतून निवडणूक लढवली जाते मात्र संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी असून मी सगळीकडे सारखेच काम करेल असे उत्तर देत कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद