शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

ऑरिकसिटीत गुंतवणुकीसाठी रशियन कंपनीशी करार करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 18:41 IST

Auric City Aurangabad News ऑरिकसिटी मोठी उद्योगनगरी होणार असून, तेथे गुंतवणुकीसाठी एका मोठ्या रशियन कंपनीशी बोलणी सुरू आहे.

औरंगाबाद : देशी आणि परदेशी कंपन्यांबरोबर सरकारने सामंजस्य करार केले आहेत. दोन महिन्यांच्या अवधीत काही उद्योग सुरू होतील. फूड प्रोसेसमध्ये चांगले काम करणाऱ्या कंपन्या येथे येतील. एका मोठ्या फूड प्रोसेस उद्योगाशी चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ऑरिकसिटी मोठी उद्योगनगरी होणार असून, तेथे गुंतवणुकीसाठी एका मोठ्या रशियन कंपनीशी बोलणी सुरू आहे. इलेक्ट्रीकल्स ट्रान्सफार्मरसाठी लागणाऱ्या पत्र्याचे उत्पादन करण्याचा करार त्या कंपनीशी होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलतांना दिली. 

पालकमंत्री देसाई म्हणाले, गेल्या महिन्यात नगरविकास खात्यासोबत एक बैठक झाली. त्यात गुंठेवारी, लीजहोल्डचे फ्रीहोल्ड करण्याचा विषय चर्चेला आला होता. याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.पाणीपुरवठा योजनेबाबत ६०० कोटींचे हमीपत्र मनपाकडून शासनाने घेतले आहे, असे विचारता देसाई म्हणाले, मनपाचा वाटा योजनेमध्ये असतो. त्यामुळे ते पत्र नियमाला धरून घेतलेले आहे.    

टॅग्स :Auric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार