शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

राज्यातील बारमाही नद्यांकाठीच ‘ताम्रपाषाण’ युगातील २२५ पेक्षा अधिक लोकवसाहती उजेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 14:20 IST

‘महाराष्ट्रातील ताम्रपाषाणकालीन संस्कृती’या विषयावर डॉ. माने यांनी मांडणी केली. 

औरंगाबाद : ज्या नद्यांना बारमाही पाण्याचा साठा उपलब्ध आहे. अशा नद्यांकाठीच ताम्र पाषाण युगात वसाहती वसल्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जी. के. माने यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागाच्या वस्तुसंग्रहालयाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित डॉ. आर. एस. गुप्ते व्याख्यानमालेला गुरुवारी सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर होते. यात ‘महाराष्ट्रातील ताम्रपाषाणकालीन संस्कृती’या विषयावर डॉ. माने यांनी मांडणी केली. 

ते म्हणाले, गोदावरी नदी ही महाराष्ट्राची जननी आहे. या नदीच्या  खोऱ्यातच संस्कृतीचा जन्म झाला. राज्यात ताम्रपाषाणकालीन संस्कृतीच्या २२५ पेक्षा अधिक लोकवसाहती उजेडात आल्या आहेत. त्यापैकी नगर जिल्ह्यातील दायमाबाद ही खऱ्या अर्थाने  ताम्रपाषाणयुगाची सर्वसमावेशक अशी वसाहत आहे़  या संस्कृतीच्या लोकांचे वैशिष्ट्ये म्हणजे, ज्याठिकाणी नद्यांना बारमाही पाण्याचा साठा आहे आणि लगतच शेतीला उपयुक्त जमीन आहे. यातूनच वसाहतींचा विकास होत गेला. तापी, गिरणा, भीमा, कृष्णा, निरा, कऱ्हा, प्रवरा, गोदावरी आणि वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात ही संस्कृती अधिक वाढली. या वसाहतीचा १९५० साली जोव येथे शोध लागला. त्यानंतर नेवासे, प्रकाशे, बहाळ, सोनेगाव, आपेगाव, दायमाबाद, इनामगाव, वाकढी, कवठे, रंजाळे, तुळजापूर गढी, आडम, तारसा याठिकाणी उत्खनन करून ताम्रपाषाण संस्कृतीचे महाराष्ट्रातील स्थान निश्चित करता आल्याचे डॉ. माने यांनी सांगितले. 

अध्यक्षीय समारोप डॉ. अशोक तेजनकर यांनी केला. इतिहास विभागप्रमुख डॉ. पुष्पा गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी  डॉ. गीतांजली बोराडे,  कुमार भवर, डॉ. अमोल कुलकर्णी, प्रा.संजय पाईकराव, सुधीर बलखंडे, मच्छिंद्र चौधरी, प्रबुद्ध म्हस्के, सोनाली म्हस्के आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणriverनदीMaharashtraमहाराष्ट्र