शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

आठवडाभर पारा ४० अंशांच्या पुढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:26 PM

मागील एक आठवड्यापासून शहरातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढेच असून, घाम काढणाऱ्या उन्हामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत.

औरंगाबाद : मागील एक आठवड्यापासून शहरातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढेच असून, घाम काढणाऱ्या उन्हामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत.

रविवार दि. १२ मेपासून ते शनिवारपर्यंत सूर्र्य आग ओकत आहे. या काळात कमाल ४०.२ ते ४०.४ अंशांच्या दरम्यान राहिले आहे. जिल्ह्यात सर्वत्रच उन्हाचा चटका बसत आहे. दोन दिवासांपूर्वी पैठण तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे.

औरंगाबाद शहरात उकाड्यामुळे अनेक घरांमध्ये दिवसरात्र कूलर आणि एसी चालू असल्याचे चित्र आहे. दुपारच्या वेळी वाहतूक मंदावल्याचे चित्र आठवडाभरापासून आहे. रसवंत्या तसेच आईस्क्रीम पार्लरमध्ये गर्दी दिसत आहे.शनिवारी सकाळपासूनच सूर्य आग ओकू लागल्याने घराबाहेर पडणाऱ्यांनी डोळ्यावर काळे गॉगल्स, डोक्यावर पांढरे रूमाल किंवा हेल्मेट, हातात मोजे, चेहºयावर स्कॉर्प, रूमाल बांधलेले दिसत होते.

रविवारपासून हेच चित्र पाहण्यास मिळत आहे. आठवडाभर तापमानात कोणतीही घसरण न होता तापमान ४० अंशांच्या पुढेच राहिले आहे.दरम्यान, महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, विनाकारण उन्हात जाणे टाळा, असा सल्लादेखील वैद्यकीय अधिकारी देताना दिसत आहेत. 

टॅग्स :TemperatureतापमानAurangabadऔरंगाबाद