शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेने गाठला ९१ टक्क्यांचा पल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 18:44 IST

आता ३१ मार्चपर्यंत डेडलाईन वाढविण्यात येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमार्चपर्यंत डेडलाईन १५६९ गावांत काम केल्याची माहिती 

औरंगाबाद : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी निवडलेल्या १५६९ गावांमध्ये जानेवारी २०२० अखेरपर्यंत ९१ टक्के  काम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला आहे. कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबरअखेरची डेडलाईन होती. आता ३१ मार्चपर्यंत डेडलाईन वाढविण्यात येण्याची शक्यता आहे.

या वर्षामध्ये २२ हजार ४१५ कामांपैकी आतापर्यंत २० हजार ३२४ कामे पूर्ण झाली असून, २ हजार ९१ कामे अपूर्ण आहेत. आतापर्यंत हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आलेली सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत, तर लातूर जिल्ह्यात सर्वात कमी कामे झाली आहेत.

५ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार या योजनेचा अंमलबजावणी कालावधी डिसेंबर २०१९ पर्यंतचा होता. २०१८-१९ पर्यंत निवडलेल्या गावांतील कामे पूर्ण करण्यास डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता मार्च २०२० पर्यंत या कामांना मुदतवाढ मिळण्याचा अंदाज आहे. विभागात ९१.१४ टक्के  कामे पूर्ण झाल्याचा दावा अहवालानुसार प्रशासन करीत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJalyukt Shivarजलयुक्त शिवारWaterपाणी