शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

मराठा समाजाला ६ महिन्यांत टिकाऊ आरक्षण मिळावे; मंत्री तानाजी सावंत यांचं विधान

By संतोष हिरेमठ | Updated: May 14, 2023 13:24 IST

डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य विभागाची आढावा बैठक होती.

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आगामी ६ महिन्यात टिकाऊ आरक्षण मिळाले पाहिजे. हे आरक्षण कशातून द्यायचे हे शासनाने आणि न्यायालयाने ठरवावे, असे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले.

डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य विभागाची आढावा बैठक होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी सवांद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कळकळीने मराठा समाजाला आरक्षण मिळून दिले. मात्र मागच्या सरकारने हे आरक्षण घालवले.  मागच्या सरकारने हे आरक्षण टिकवण्यासाठी कुठलेही प्रयत्न केलेले नाहीत.

सर्वोच्च न्यायालयात तारखा सुरू असताना यांचा वकील देखील हजर राहत नव्हता. त्यामुळे आम्ही आता हे आवाहन करतो की सरकारच्या वतीने येथे सहा महिन्यात समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न करणारी येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणTanaji Sawantतानाजी सावंत