शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

माळेगाव-पिंप्री पाझर तलाव गूढ आवाजाने हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 19:08 IST

अचानक पाण्यात मोठ्या लाटा उसळल्याने नागरिकांमध्ये घबराट

ठळक मुद्देतलावाच्या संरक्षण भितींना तडे गेले असून पाणी गळती वाढली आहे

सोयगाव :  तालुक्यातील माळेगाव-पिंपरी पाझर तलावात शनिवारी पहाटे चार वाजता आणि सकाळी ११ वाजता तब्बल चारवेळा गूढ आवाज आला. या आवाजाने तलाव परिसर हादरला असून संरक्षण भिंतीना तडे गेले आहेत. यामुळे तलावातील पाणी गळती वाढली आहे. तलावातील पाणी शेतात गेल्याने  रब्बी पिकांचे नुकसान होत आहे. आवाजाचे रहस्य अद्याप उलगडले नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सोयगाव तालुक्यात माळेगाव-पिंपरी शिवारात जिल्हा परिषद सिंचन विभागाचा पाझर तलाव आहे. शनिवारी पहाटे चार वाजता अचानक पाझर तलावात मोठा आवाज झाला. यामुळे तलावाच्या बाजूलाच शेतावर झोपलेल्या श्रीराम वाघ हे आवाजाने खडबडून जागे झाले. त्यानंतर पुन्हा सकाळी अकरा वाजता दोन आवाज ऐकायला आले. यावेळी पाझर तलावात पाण्याच्या लाटा उसळल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले. या हादऱ्यांमुळे तलावाच्या संरक्षण भिंतीला मोठे तडे गेले आहे. यातून पाण्याची गळती सुरु झाली. यामुळे तासभरात पाझर तलावाच्या खाली असलेल्या दहा हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची घाबरगुंडी उडाली असून शासनाने आवाज कशाचा आहे याचा शोध घेण्याची मागणी केली आहे. 

तलावाकडे ग्रामस्थांची धाव या गूढ आवाजाचा हादरा फक्त तलाव परिसरात जाणवला आहे. यामुळे हा प्रकार भूकंपाचा नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणे आहे. सरपंच दादाभाऊ जाधव, श्रीराम वाघ, सुभाष वाघ, शांताराम वाघ, देविदास पाटील, अंकुश मुत्ठे, विजय परदेशी, संदीप राजपूत, भगवान वाघ आदी शेतकऱ्यांनी तलावाची पाहणी केली. 

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबाद