शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

काँग्रेसने निवडणूकीपूर्वीच मैदान सोडले : शहनवाज हुसैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 22:34 IST

हरियाणा, महाराष्ट्रातील सर्वच भागामध्ये भाजपचा बोलबाला असल्याचे सांगितले.

औरंगाबाद : काँग्रेस पक्षाचा लोकसभेत झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूकीच्या पूर्वीच पराभव मान्य करत मैदान सोडल्याची टिका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसैन यांनी केली.

मराठवाड्याच्या दौ-यावर असलेल्या शहनवाज हुसैन यांनी 'लोकमत' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी हरियाणा, महाराष्ट्रातील सर्वच भागामध्ये भाजपचा बोलबाला असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी लढाई करण्याच्या स्थितीत होते. मात्र आता काँग्रेस लढाईतच राहिली नाही.पाच वषार्पूर्वीपर्यंत काँग्रेस राज्यात सत्तेत होती. तीन मुख्यमंत्री कार्यरत आहेत. तरी लढण्यास कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे काँग्रेसने लढाईपूर्वीच मैदान सोडले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

भाजप व शिवसेनेची मागील विधानसभा निवडणूकीत युती नव्हती. तरीही भाजपच्या मुख्यमंत्र्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. यावेळी युती असल्यामुळे परिस्थिती अधिक भक्कम बनली आहे. एका जागेसाठी दहा-दहा उमेदवार स्पर्धेत होते. उमेदवारी मिळाली नसल्यामुळे अनेकांना नाराज व्हावे लागले. काही मतदारसंघ युतीमध्ये शिवसेना सोडण्यात आल्यामुळे नाराजीची स्थिती होती. मात्र इच्छुकांची नाराजी दुर करण्याचे काम केले आहे. त्यामुळे पुन्हा सत्ता स्थापन करण्यास कोणत्याही अडचणी उद्भवनार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. औरंगाबादसह मराठवाड्याला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम भाजपाने केले आहे. मराठवाड्यातील अनेक भाग काँग्रेसमुक्त बनले आहेत. औरंगाबाद शहरही काँग्रेसमुक्त असल्याचे शहनवाज हुसैन यांनी सांगितले.पंतप्रधान महात्मा गांधींच्या विचारांवर चालतात

काँग्रेस पक्षाने महात्मा गांधी यांचे नाव घेतले. मात्र त्यांचे विचार सोडून दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांच्या विचारानुसार चालत आहेत. गांधीजींनी सांगितलेली प्रत्येक विकासाचा विचार त्यांनी आत्मसात करुन त्यांची अंमलबजावणी सुरू केल्याचेही शहनवाज हुसैन यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019