शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

लोकसभेनंतर औरंगाबाद जिल्ह्यात वाढले ३४ हजार ४५६ नवमतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 19:02 IST

प्रशासनाची उडाली धावपळ 

ठळक मुद्देविधानसभा मतदारसंघनिहाय निर्णय कार्यालय 

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीनंतर राबविण्यात आलेल्या पुरवणी मतदार नोंदणी कार्यक्रमात जिल्ह्यात ३४ हजार ४५६ नवीन मतदार वाढले आहेत. लोकसभेला २८ लाख १५ हजार २९९ मतदार होते. आता २८ लाख ४९ हजार ७५५ मतदारसंख्या नऊ मतदारसंघांसाठी आहे. 

सर्वाधिक मतदारसंख्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात झाली आहे. या मतदारसंघांत ३ लाख ३५ हजार मतदार आहेत. त्याखालोखाल फुलंब्रीत ३ लाख २५ हजार ४९१ तर औरंगाबाद मध्य मतदारसंघात ३ लाख २४ हजार ६६२ मतदारसंख्या आहे. त्यानंतर पूर्व मतदारसंघात ३ लाख १७ हजार ९५८, सिल्लोडमध्ये ३ लाख १६ हजार ९३८ एकूण मतदार झाले आहेत. गंगापूर मतदारसंघात ३ लाख १२ हजार ४०६, वैजापूरमध्ये ३ लाख ९ हजार ४२० तर सर्वाधिक कमी मतदार पैठण विधानसभा मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात २ लाख ९३ हजार ५९९ मतदार आहेत. १ जुलै ते २० जुलै या कालावधीत मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात आला. ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत अंतिम यादीचा मतदार आकडा प्रशासनाने जारी केला आहे. २० दिवसांतच ३४ हजार ४५६ मतदार वाढले आहेत. शहरी मतदारसंघातील मतदार वाढले असून, हे वाढलेले मतदार निवडणुकीच्या काळाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. आचारसंहितेचा कालावधी ४५ दिवसांवरून ३५ दिवसांवर आल्यामुळे प्रशासनाची निवडणूक व्यवस्थापनासाठी धावपळ होणार आहे. २०१४ साली ३१ आॅगस्टला आचारसंहिता लागली होती. यावर्षी २१ दिवस उशिरा आचारसंहिता लागली. त्यातच दिवाळीपूर्वीच सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी आयोगाने कार्यक्रम आखला. प्रशासनाची धावपळ होईल.

निवडणूक निर्णय कार्यालय : सिल्लोड - उपविभागीय कार्यालय कोर्ट हॉल, कन्नड तहसील कार्यालय, फुलंब्री- मेल्ट्रॉन कंपनी, चिकलठाणा, औरंगाबाद - मध्य शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानपुरा, पश्चिम - शासकीय अभियांत्रिक महाविद्यालय, उस्मानपुरा, औरंगाबाद पूर्व- जिल्हा समादेशक कार्यालय, एन-१२, पैठण- तहसील कार्यालय, गंगापूर - तहसील कार्यालय, वैजापूर- विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर येथे निवडणूक निर्णय कार्यालय असतील. 

टॅग्स :VotingमतदानAurangabadऔरंगाबादMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019