शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

मूर्तिजापूर, तोरणागड व म्हाडा कॉलनीत कमी दाबाने पाणीपुरवठा

By | Published: November 22, 2020 9:02 AM

महापालिका आमच्याकडून वर्षभराची पाणीपट्टी घेते आणि पाणी मात्र तीन महिने येत नाही. तसेच फक्त अर्धा तास चाळीस मिनिटे पाणी ...

महापालिका आमच्याकडून वर्षभराची पाणीपट्टी घेते आणि पाणी मात्र तीन महिने येत नाही. तसेच फक्त अर्धा तास चाळीस मिनिटे पाणी कमी दाबाने येते, याकडे या भागातील सामाजिक कार्यकर्त्या गौराबाई जाटवे यांच्यासह श्यामल कुलकर्णी, आनंदा गायकवाड, रूपाली टाले, संगीता कुलकर्णी, आशा चोरमारे, लीला जाधव, सिंधू काळे, वंदना सोनटक्के, सुरेखा चौधरी, अनिता वीर, जयश्री दंडे, ज्योती खरात, रंजना वर्मा आदींनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधून यात सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

तसेच पुष्पक गार्डन येथे नवी पाईपलाईन टाकण्यात यावी, अशी मागणीही या भागातील नागरिकांनी केली आहे. पुष्पक गार्डन परिसरात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे आठ आठ दिवस पाणी येत नसल्याने टँकर व जारचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या भागात नवीन पाईपलाईन मंजूर करून पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी मागणी मनपा प्रशासनाकडे या भागातील १०६ नागरिकांनी सह्यांच्या निवेदनाद्वारे केली आहे.