शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

Lockdown In Aurangabad : शहरात शुकशुकाट : रस्ते निर्मनुष्य; कॉलनीत सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 4:38 PM

कोरोनाची साखळी तोडायची, शहराला वाचवायचे असा निर्धार करूनच नागरिक लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी करताना दिसून आले. 

औरंगाबाद: प्रशासनाला जनतेची साथ मिळाली तर काय घडू शकते, याची प्रचिती आज औरंगाबादेत आली. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शहरवासीयांनी दिवसभर घरातच बसून आपले कर्तव्य पार पाडले. संपूर्ण बाजारपेठ बंद होती, रस्ते, कॉलन्या निर्मनुष्य झाल्या होत्या. कोरोनाची साखळी तोडायची, शहराला वाचवायचे असा निर्धार करूनच नागरिक लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी करताना दिसून आले. 

जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८ हजारच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. प्रत्येक वसाहतीत रुग्ण सापडत आहेत. यामुळे औरंगाबाद शहरात आजपासून ९ दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी तेवढ्याच कडकपणे केली जात आहे. चौकचौकात पोलीस बंदोबस्त असून येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनतर्फे जाहीर केल्याप्रमाणे आज शहरातील सर्व औषधी दुकाने बंद होती. फक्त हॉस्पिटलमधील औषधी दुकानेच सुरू ठेवण्यात आली होती. 

जाधववाडी धान्य मार्केट यार्ड, जुना मोंढासह, गुलमंडी, औरंगपुरा, शहागंज, रोशनगेट, सिडको, हडको, पुंडलिकनगर, त्रिमूर्ती चौक, शिवाजीनगर, उस्मानपुरासह सर्व बाजारपेठेतील दुकाने बंद होती. यामुळे दिवसभरातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प राहिली. शहरातील २ पेट्रोलपंप वगळता बाकीचे सर्व पेट्रोलपंप बंद होते. बँकामध्ये २५ टक्केच कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात आले होते. बँकांचे शटर बंद होते पण आत कर्मचारी आपले काम करत होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद