शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पावणेतीन लाख हेक्टरवरील कपाशी पिकाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:56 AM

चोवीस तासांत सर्वदूर झालेल्या पावसामुळे सुमारे दोन लाख ७८ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाला जीवदान मिळाले आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसामध्ये तब्बल दीड महिन्याचा खंड पडल्यामुळे जिल्ह्यातील कपाशी पीक कोमेजले होते. मात्र, मागील चोवीस तासांत सर्वदूर झालेल्या पावसामुळे सुमारे दोन लाख ७८ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाला जीवदान मिळाले आहे.जिल्ह्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून कपाशी लागवडीला प्राधान्य देतात. यंदा खरिपात दोन लाख ९७ हजार ९९२ हेक्टरवर कपाशी लागवडीचे नियोजित होते. जूनमध्ये पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकºयांनी सुरुवातीलाच कपाशीची लागवड केली. मात्र, भोकरदन व जाफराबाद तालुका वगळता अन्य तालुक्यांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने काही ठिकाणी शेतकºयांना कपाशीची दुसºयांदा लागवड करावी लागली. जुलैपर्यंत जिल्ह्यात दोन लाख ७८ हजार ८७ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. सध्या कपाशी पीक फुले येण्याच्या अवस्थेत आहे. शेतकºयांनी आतापर्यंत खते, औषधी फवारणीवर मोठा खर्च केला आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, मूग, उडीद हे पिके वाया गेली.कपाशी पिकाची वाढही खुंटली होती. पाणी उपलब्ध असणाºया शेतकºयांची ठिबक सिंचनच्या मदतीने कपाशी पीक जगविण्यासाठी धडपड सुरू होती. तर कोरडवाहू जमीन असणाºया शेतकºयांनी कपाशी पीक येण्याची आशा सोडली होती. त्यामुळे कापसाचे उत्पादन पन्नास टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. दरम्यान, शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे कोमेजू लागलेली कपाशीची झाडे टवटवीत झाल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे कपाशीसह अन्य तात्पुरता दिलासा मिळाला.