शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लॅण्ड होणारे विमान पुन्हा झेपावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 23:32 IST

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर उतरणारे एअर इंडियाचे विमान वातावरणातील बदलामुळे ऐनवेळी पुन्हा आकाशात झेपावल्याची घटना शनिवारी (दि.१३) ...

ठळक मुद्देखराब वातावरण : पाच मिनिटे आकाशात घिरट्या

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर उतरणारे एअर इंडियाचेविमान वातावरणातील बदलामुळे ऐनवेळी पुन्हा आकाशात झेपावल्याची घटना शनिवारी (दि.१३) रात्री घडली. शहरावर पाच मिनिटे घिरट्या घालून या विमानाचे पुन्हा सुखरूप लॅण्डिंग झाले आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.एअर इंडियाचे विमान दिल्लीहून औरंगाबादला शनिवारी सायंकाळी ७.४५ वाजता पोहोचणार होते. हे विमान शहराच्या आकाशात नियोजित वेळेवर पोहोचलेही. हे विमान धावपट्टीवर उतरत असताना वातावरणातील बदलाने विजेचा कडकडाट आणि वेगाने वाहणाऱ्या वाºयामुळे विमान पुन्हा आकाशात नेण्याचा निर्णय वैमानिकाने घेतला. त्यामुळे प्रवाशांना काय झाले, हे काही वेळेसाठी कळलेच नाही. जवळपास पाच मिनीट विमानाने आकाशात घिरट्या घातल्या. वातावरण अनुकूल झाल्यानंतर विमान सुखरूपपणे ७.५० वाजता लॅण्ड झाले.अधिकाऱ्यांचा दुजोराया घटनेला एअर इंडियाच्या अधिकाºयांनी दुजोरा दिला असून, वातावरणातील बदलामुळे विमानाला पुन्हा टेकआॅफ घ्यावे लागले; परंतु विमान लगेच धावपट्टीवर उतरले, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळAir Indiaएअर इंडियाairplaneविमान