शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

खामनदीवरील पूल बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 9:51 PM

वाळूजच्या खामनदीवरील पुलाची दुरावस्था झाल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. अपघाताचा धोका बळावल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना ये-जा करताना गैरसोय होत आहे.

वाळूज महानगर : वाळूजच्या खामनदीवरील पुलाची दुरावस्था झाल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. अपघाताचा धोका बळावल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना ये-जा करताना गैरसोय होत आहे.

वाळूज येथील हनुमान नगरातून स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्यावरील खाम नदीवर पूल उभारला आहे. गतवर्षी पावसामुळे पुलाचा काही भाग वाहून गेला. संबंधित प्रशासनाने मातीचा भराव टाकून पुलाची दुरुस्ती केली. पण आजघडीला पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. पुलाचा एका बाजूचा अर्धा भाग पडला असून, पुलावरील काही भागातील संरक्षण कठडेही गायब झाले आहेत.

त्यामुळे हा पूल वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे. पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांसह परिसरातील शेतकऱ्यांना तसेच वाळूज औद्योगिक क्षेत्रात कामासाठी येणारे लगतच्या भागातील कामगार रात्री-अपरात्री येथूनच ये-जा करतात. संबंधित प्रशासन पावसाळ्यापूर्वी पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :Walujवाळूज