शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रिमझिम पावसावरच खरिपाची पेरणी; कपाशीची सर्वाधिक लागवड

By साहेबराव हिवराळे | Updated: July 15, 2023 19:18 IST

एकही मोठा पाऊस झालेला नसल्याने जलसाठे कोरडेच आहेत.

- श्रीकांत पोफळेकरमाड :औरंगाबाद तालुक्यात खरीप लागवड ६३ टक्के पूर्ण झाली असून, अद्याप देखील मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जवळपास वीस दिवस पावसाचे आगमन उशिरा झाल्यानंतर पेरणीयोग्य व खरिपाची पिके जिवंत राहतील, इतकाच अधूनमधून रिमझिम पाऊस होत असल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

तालुक्यातील एकूण खरीप हंगामाचे पेरणीयोग्य क्षेत्र ८४७५९ हेक्टर आहे. त्यापैकी ५४११२.८ हेक्टर म्हणजे ६३ टक्के पेरणी पूर्ण झाली असून, कपाशीची सर्वाधिक ३७ हजार ३३२ हेक्टरवर लागवड करण्यात आलेली आहे. त्यापाठोपाठ ७५९४ हेक्टर मक्याची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात कडधान्याची एकूण पेरणी ५४४१.८ हेक्टर झाली असून, त्यातील ५२९७ क्षेत्रावर तुरीची पेरणी करण्यात आली आहे. तर मूग ७३, उडीद ४५.८ तर इतर कडधान्यांची २७ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. तेलबियांपैकी सोयाबीन १०३८ हेक्टर सूर्यफुलाची ४ व इतर १३ हेक्टरवर मिळून १०५५ हेक्टरवर तेल बियाणांची लागवड करण्यात आली आहे. पावसाळी बाजरीची देखील २६०१ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.

...तरीही पीकस्थिती बरीयावर्षी लागवडीला उशीर झाल्यानंतर पेरणी केलेल्या पिकांना आवश्यकतेनुसार अधूनमधून रिमझिम पाऊस होत असल्याने सध्या पिकांची परिस्थिती चांगली आहे. मात्र, एकही मोठा पाऊस झालेला नसल्याने जलसाठे कोरडेच आहेत. सतत काही दिवस पावसाने खंड दिल्यानंतर पिकांना देण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने कोरडवाहू क्षेत्र असलेले शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद