शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

रिमझिम पावसावरच खरिपाची पेरणी; कपाशीची सर्वाधिक लागवड

By साहेबराव हिवराळे | Updated: July 15, 2023 19:18 IST

एकही मोठा पाऊस झालेला नसल्याने जलसाठे कोरडेच आहेत.

- श्रीकांत पोफळेकरमाड :औरंगाबाद तालुक्यात खरीप लागवड ६३ टक्के पूर्ण झाली असून, अद्याप देखील मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जवळपास वीस दिवस पावसाचे आगमन उशिरा झाल्यानंतर पेरणीयोग्य व खरिपाची पिके जिवंत राहतील, इतकाच अधूनमधून रिमझिम पाऊस होत असल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

तालुक्यातील एकूण खरीप हंगामाचे पेरणीयोग्य क्षेत्र ८४७५९ हेक्टर आहे. त्यापैकी ५४११२.८ हेक्टर म्हणजे ६३ टक्के पेरणी पूर्ण झाली असून, कपाशीची सर्वाधिक ३७ हजार ३३२ हेक्टरवर लागवड करण्यात आलेली आहे. त्यापाठोपाठ ७५९४ हेक्टर मक्याची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात कडधान्याची एकूण पेरणी ५४४१.८ हेक्टर झाली असून, त्यातील ५२९७ क्षेत्रावर तुरीची पेरणी करण्यात आली आहे. तर मूग ७३, उडीद ४५.८ तर इतर कडधान्यांची २७ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. तेलबियांपैकी सोयाबीन १०३८ हेक्टर सूर्यफुलाची ४ व इतर १३ हेक्टरवर मिळून १०५५ हेक्टरवर तेल बियाणांची लागवड करण्यात आली आहे. पावसाळी बाजरीची देखील २६०१ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.

...तरीही पीकस्थिती बरीयावर्षी लागवडीला उशीर झाल्यानंतर पेरणी केलेल्या पिकांना आवश्यकतेनुसार अधूनमधून रिमझिम पाऊस होत असल्याने सध्या पिकांची परिस्थिती चांगली आहे. मात्र, एकही मोठा पाऊस झालेला नसल्याने जलसाठे कोरडेच आहेत. सतत काही दिवस पावसाने खंड दिल्यानंतर पिकांना देण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने कोरडवाहू क्षेत्र असलेले शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद