शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जीवन सुधारण्यासाठी जिनवाणी एकमेव पर्याय: सुमनप्रभा म.सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:58 IST

पर्युषण पर्वाची अष्टदिवसीय आराधना महावीर भवनात सुरू

छत्रपती संभाजीनगर : हातातील घड्याळ बिघडले तर कारागीर दुरुस्त करतो. पण, जीवनाचे घड्याळ बिघडले तर त्यास सुधारण्याचे एकमेव साधन म्हणजे जिनवाणी होय, असा आत्मजागृतीचा संदेश उपप्रवर्तनी सुमनप्रभाजी म. सा. यांनी दिला. आत्मशुद्धी, आत्मकल्याण आणि क्षमेचा संदेश देणाऱ्या, जैन धर्माच्या सर्वांत महत्त्वाच्या पर्युषण पर्वाला बुधवारी महावीर भवन येथे सुरुवात झाली. पर्युषण पर्वाचा मुख्य उद्देश आत्म्याला शुद्ध करणे हाच असल्याचे साध्वीजींनी नमूद केले.

पर्यूषण पर्वासोबत आजपासूनच महावीर भवनात अष्टदिवसीय नवकार जपानुष्ठानाला सुरुवात झाली. सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत जप केला जात आहे. या धार्मिक कार्यक्रमास भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे, असे आवाहन वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष झुंबरलाल पगारिया, मिठालाल कांकरिया यांनी केले.

पर्युषण का प्राण- क्षमा का दानपर्युषण पर्वा अंतर्गत दररोज एका विषयावर साध्वीजींचे प्रवचन होत आहे. बुधवारी २७ ऑगस्टला ‘पर्युषण का प्राण-क्षमा का दान’ या प्रवचनाने या पर्युषण पर्वाची सांगता होणार आहे. दररोज सकाळी ६:३० ते ७ प्रार्थना, ८:३० ते ९ वाजेदरम्यान अंतगड सूत्र वाचन व ९ ते १० या वेळेत प्रवचन, दुपारी १ ते २ वाजता नंदीसूत्र, २:१५ ते २:४५ वाजता स्पर्धा, २.४५ ते ४.४५ वाजेदरम्यान कल्यसूत्र-सुखविपाकसूत्र स्वाध्याय व सूर्यास्तानंतर प्रतिक्रमण असे कार्यक्रम होत आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरspiritualअध्यात्मिक