शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

जायकवाडी धरणाची पातळी २५ टक्क्यांवर; चार दिवसांत पावणेपाच टीएमसीने जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 12:20 IST

गेल्या चार दिवसांत नाशिक जिल्ह्यातून दाखल झालेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणातील जलसाठ्यात ४.७९ टीएमसीने भर पडली आहे.  

ठळक मुद्दे धरणात एकूण जलसाठा १२८२.०९३ दलघमी (४५.२७ टीएमसी) एवढा झाला आहे

पैठण ( औरंगाबाद) : गेल्या चार दिवसांत नाशिक जिल्ह्यातून दाखल झालेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणातील जलसाठ्यात ४.७९ टीएमसीने भर पडली आहे.  शुक्रवारी सायंकाळी  धरणाचा जलसाठा २५.०५ टक्के एवढा झाला आहे. 

यंदाच्या सत्रात १७ जुलै रोजी प्रथमच जायकवाडी धरणातपाणी दाखल झाले. गेल्या चार दिवसांपासून धरणात आवक सुरू असून धरणात नव्याने दाखल झालेल्या पाण्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात १३५.९२७ दलघमी (४.७९ टीएमसी)ने वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाने विश्रांती घेतली असून तेथील धरण समुहातून होणारा विसर्ग घटविण्यात आला आहे. आज गंगापूर ११०० व दारणा धरणातून १५०० असा नाममात्र विसर्ग करण्यात येत होता. नांदूर -मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात होणारा विसर्ग ६३०० क्युसेसपर्यंत घटविण्यात आला. यामुळे गोदावरीची पाणीपातळी घटली असून धरणात येणारी आवक घटली आहे. 

शुक्रवारी सायंकाळी धरणाची पाणीपातळी १५०४ फूट व ४५८.५४१ मीटर एवढी झाली होती. धरणात एकूण जलसाठा १२८२.०९३ दलघमी (४५.२७ टीएमसी) एवढा झाला असून यापैकी ५४३.९८७ (१९.२०)दलघमी उपयुक्त जलसाठा झाला आहे.  

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीDamधरणRainपाऊस