शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

जायकवाडी धरणाची पातळी २५ टक्क्यांवर; चार दिवसांत पावणेपाच टीएमसीने जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 12:20 IST

गेल्या चार दिवसांत नाशिक जिल्ह्यातून दाखल झालेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणातील जलसाठ्यात ४.७९ टीएमसीने भर पडली आहे.  

ठळक मुद्दे धरणात एकूण जलसाठा १२८२.०९३ दलघमी (४५.२७ टीएमसी) एवढा झाला आहे

पैठण ( औरंगाबाद) : गेल्या चार दिवसांत नाशिक जिल्ह्यातून दाखल झालेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणातील जलसाठ्यात ४.७९ टीएमसीने भर पडली आहे.  शुक्रवारी सायंकाळी  धरणाचा जलसाठा २५.०५ टक्के एवढा झाला आहे. 

यंदाच्या सत्रात १७ जुलै रोजी प्रथमच जायकवाडी धरणातपाणी दाखल झाले. गेल्या चार दिवसांपासून धरणात आवक सुरू असून धरणात नव्याने दाखल झालेल्या पाण्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात १३५.९२७ दलघमी (४.७९ टीएमसी)ने वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाने विश्रांती घेतली असून तेथील धरण समुहातून होणारा विसर्ग घटविण्यात आला आहे. आज गंगापूर ११०० व दारणा धरणातून १५०० असा नाममात्र विसर्ग करण्यात येत होता. नांदूर -मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात होणारा विसर्ग ६३०० क्युसेसपर्यंत घटविण्यात आला. यामुळे गोदावरीची पाणीपातळी घटली असून धरणात येणारी आवक घटली आहे. 

शुक्रवारी सायंकाळी धरणाची पाणीपातळी १५०४ फूट व ४५८.५४१ मीटर एवढी झाली होती. धरणात एकूण जलसाठा १२८२.०९३ दलघमी (४५.२७ टीएमसी) एवढा झाला असून यापैकी ५४३.९८७ (१९.२०)दलघमी उपयुक्त जलसाठा झाला आहे.  

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीDamधरणRainपाऊस