शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जायकवाडी धरणाची पातळी २५ टक्क्यांवर; चार दिवसांत पावणेपाच टीएमसीने जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 12:20 IST

गेल्या चार दिवसांत नाशिक जिल्ह्यातून दाखल झालेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणातील जलसाठ्यात ४.७९ टीएमसीने भर पडली आहे.  

ठळक मुद्दे धरणात एकूण जलसाठा १२८२.०९३ दलघमी (४५.२७ टीएमसी) एवढा झाला आहे

पैठण ( औरंगाबाद) : गेल्या चार दिवसांत नाशिक जिल्ह्यातून दाखल झालेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणातील जलसाठ्यात ४.७९ टीएमसीने भर पडली आहे.  शुक्रवारी सायंकाळी  धरणाचा जलसाठा २५.०५ टक्के एवढा झाला आहे. 

यंदाच्या सत्रात १७ जुलै रोजी प्रथमच जायकवाडी धरणातपाणी दाखल झाले. गेल्या चार दिवसांपासून धरणात आवक सुरू असून धरणात नव्याने दाखल झालेल्या पाण्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात १३५.९२७ दलघमी (४.७९ टीएमसी)ने वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाने विश्रांती घेतली असून तेथील धरण समुहातून होणारा विसर्ग घटविण्यात आला आहे. आज गंगापूर ११०० व दारणा धरणातून १५०० असा नाममात्र विसर्ग करण्यात येत होता. नांदूर -मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात होणारा विसर्ग ६३०० क्युसेसपर्यंत घटविण्यात आला. यामुळे गोदावरीची पाणीपातळी घटली असून धरणात येणारी आवक घटली आहे. 

शुक्रवारी सायंकाळी धरणाची पाणीपातळी १५०४ फूट व ४५८.५४१ मीटर एवढी झाली होती. धरणात एकूण जलसाठा १२८२.०९३ दलघमी (४५.२७ टीएमसी) एवढा झाला असून यापैकी ५४३.९८७ (१९.२०)दलघमी उपयुक्त जलसाठा झाला आहे.  

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीDamधरणRainपाऊस