शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबादेतील ‘आॅरिक ’मध्ये जपानी उद्योग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:17 IST

दिल्ली येथे झालेल्या इंडस्ट्रियल कॉरिडॉर सेमिनारमध्ये जपानी कंपन्यांना दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ४५ जपानी कंपन्यांनी सहभाग नोंदविला. त्यामुळे आॅरिक सिटीमध्ये जपानी उद्योग येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिल्ली येथे झालेल्या इंडस्ट्रियल कॉरिडॉर सेमिनारमध्ये जपानी कंपन्यांना दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ४५ जपानी कंपन्यांनी सहभाग नोंदविला. त्यामुळे आॅरिक सिटीमध्ये जपानी उद्योग येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.‘डीएमआयसी’अंतर्गत शेंद्रा येथे औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी उभी राहते आहे. याठिकाणी उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम गतीने सुरू आहे. सुमारे ९०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. पायाभूत सुविधांचे ९५ टक्के काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. गत आठवड्यात ८ औद्योगिक भूखंड वाटपातून तब्बल ८१ कोटी २८ लाख रुपयांची उलाढालझाली. भारतीय कंपन्यांबरोबर परदेशी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आॅरिक सिटी महत्त्वपूर्ण ठरत आहे. एकूण ४३ भूखंड वाटप झाले आहेत. दिल्लीत झालेल्या सेमिनारमध्ये सरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी जपानी कंपन्यांसमोर आॅरिक सिटीविषयी सादरीकरण केले. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी जपान दौऱ्यात जगप्रसिद्ध कंपनीसह सहा उद्योगांशी आॅरिकमध्ये गुंतवणुकीसंदर्भात चर्चा झाली होती. काही महिन्यांपूर्वीच आॅरिक सिटी प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी जपान आणि कोरियन कंपनीच्या शिष्टमंडळाने पाहणी केली होती. आता दिल्लीमध्येही ‘आॅरिक’विषयी जपानी कंपन्यांना सादरीकरण करण्यात आले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायJapanजपान