शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सिल्लोडमध्ये जनआक्रोश मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 17:18 IST

सिल्लोड शहरसह तालुक्यातील ३५ गावात देखील कडकडीत बंद पाळण्यात आला

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सिल्लोड शहरात सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत  कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच शहरातून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. तसेच तालुक्यातील गोळेगाव, पानवडोद, अंधारी,उंडणगाव, भराडी सहित तालुक्यातील ३० ते ३५ गावात बंद पाळण्यात आला. सिल्लोड शहर व तालुक्यातील व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सकल हिंदू समाजाच्यावतीने  आज दुपारी शहरातून जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चास सुरुवात झाली. भगवान महावीर चौकात या  मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बांगलादेशमध्ये मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मोर्चात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

काय आहेत मागण्या विदेशी घुसखोरांना देशातून बाहेर काढा, वक्फ बोर्ड बरखास्त करा, गडकिल्यावरील अतिक्रमण काढा, जे राखी बांधत नाहीत त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देऊ नका, मदरसे बंद करा, लव्ह जेहाद, गोहत्या बंदी कायदा लागू करा, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार रुपेश खंडारे यांना आंदोलकांनी दिले. 

हिंदूंसाठी सीमा उघडामोर्चाला मार्गदर्शन करताना सकल हिंदू समाजाचे सुरेश चव्हाण म्हणाले की, बांगलादेशातील हिंदूवर होणारे अत्याचार थांबवा. भारतात येणाऱ्या बांगलादेशी हिंदूंसाठी सीमा उघडून द्या, विभाजनानंतर पाकिस्तान व बांगलादेश जसे मुस्लिम देश झाले, तसे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा. तसेच हिंदूंनी एक, दोन अपत्यांवर न थांबता लोकसंख्या  वाढवावी असे आवाहन देखील चव्हाण यांनी यावेळी केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBangladeshबांगलादेश