शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जालनारोड बनला धोकेदायक; सीएनजी पाईपलाईन बुजविण्यातील हलगर्जीपणाने रोजच अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 13:05 IST

जड वाहने रोडच्या बाजूला घेतले बाजूच्या खड्ड्यात फसून अपघात होत आहेत

- श्रीकांत पोफळे

करमाड (औरंगाबाद) : मागील काही महिन्यांपूर्वी जालनारोडच्या बाजूने गॅस पाईपलाईन टाकण्यात आली. ती बुजवत असताना दबाईकरणाचे काम योग्य प्रकारे न झाल्यामुळे जालना रोडच्या बाजूला पाईपलाईनवरील रस्ता खचलाअसून तीन ते चार फुटापर्यंत नाल्या पडलेल्या आहे. शेंद्रा, टाकळी व वरूड काजी फाट्यावर खड्ड्यांचे प्रमाण सर्वाधिक असून जड वाहने रोडच्या डाव्या बाजूला घेतली तर या नालीत फसून वाहनांचे नुकसान होऊन अपघात होत आहेत. यामुळे जालना रोडवरील वाहतूक धोकादायक बनली आहे. 

​मागील सहा महिन्यांपूर्वी औरंगाबाद-जालना महामार्गाला लागून सीएनजी गॅस ऑनलाईन पुरवठा होण्याच्या दृष्टीने गॅस पाईपलाईन टाकण्यात आली. औरंगाबाद जालना महामार्गावरील पेट्रोल पंपावर २४ तास सीएनजी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, हे करत असताना संबंधित ठेकेदाराने पाइपलाईन बुजविण्याच्या कामाचे दबाईकरण योग्यरीत्या न केल्यामुळे जालना रोडवरील या भागात रोजच अपघात होत आहेत. 

मोठ - मोठी जड वाहने थांबवण्यासाठी रोडच्या डाव्या बाजूला वाहने उभी करावी लागतात. तसे केले तर काही कळायच्या आत. वाहने या नालित फसून जात आहे. चार दिवसांूर्वी ४० विद्यार्थी घेऊन जाणारी एक शाळेची बस देखील शेंद्रा पाटीवरील नालीत फसली होती.मात्र सदैवणे त्यात कोणालाही इजा झालेली नाही. या पाईपलाईनचे काम होत असतानाच जवळपास 15 जणांचे बळी गेलेले आहे. आता पुन्हा तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकासह पंचक्रोशीतील नागरिक करत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात