शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

रेड्यामुखी वेद वदविल्याच्या घटनेला ७३२ वर्षे झाली पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:47 IST

संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून ज्या नागघाटावर वेद वदवून घेतले, त्या ऐतिहासिक नाग घाटाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे व पैठण -आपेगाव विकास प्राधिकरणातून नागघाटाचा विकास करण्यात यावा, असा ठराव रविवारी झालेल्या बैठकीत संत ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून ज्या नागघाटावर वेद वदवून घेतले, त्या ऐतिहासिक नाग घाटाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे व पैठण -आपेगाव विकास प्राधिकरणातून नागघाटाचा विकास करण्यात यावा, असा ठराव रविवारी झालेल्या बैठकीत संत ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला.गेल्या अनेक वर्षांपासून नाग घाटाला स्मारकाचा दर्जा द्यावा म्हणून जनतेतून मागणी होत आहे. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नाग घाटावर ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलवून धर्म न्याय पिठाकडून शुद्धीपत्र मिळविले होते. या घटनेला माघ शुद्ध वसंत पंचमीला ७३२ वर्षे पूर्ण झाले. या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळाच्या वतीने नागघाटावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी बंडेराव जोशी, दिनेश पारीख, प्रमोद दौड, परमेश्वर मुंडे, रमेश पाठक, राजेंद्र आंबेकर यांचे प्रवचन झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केदार मिरदे, हरीपंडित नवथर, ईश्वर म्हस्के, गोकुळ वरकड, अनिल सराफ, पंडित बोंबले, योगेश साबळे, सुरेंद्र जव्हेरी, पियुष सराफ, अश्विन गोजरे, जगन्नाथ जमादार, धनराज चितलांगी, लालू सराफ, शरद रावस, मिलिंद नाईक, पुनित सराफ, बाबू बर्फे, संतोष छडीदार, दक्षेस सराफ, भीमसिंग बुंदीले, तुकाराम बडसल, सतीश सराफ, संजय पल्लोड, प्रसाद ख्रिस्ती, मुकेश जव्हेरी, भाऊसाहेब पठाडे, भालचंद्र बेंद्रे, राजू रूपेकर आदींनी परिश्रम घेतले. रेड्याच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करून महाआरतीने या उत्सवाची सांगता झाली.वसंत पंचमी पर्वावर महामंडलेश्वर दहीवाळ महाराज यांच्या शेकडो भक्तांनी, शिष्यांनी, सेवेकऱ्यांनी प्रयाग तिर्थावर शाही स्नान केले, तर सतीश वागेश्वरी परिवार तथा मित्रमंडळीच्या वतीने १२ ते १८ फेब्रुवारीदरम्यान दुपारी २ ते ६ या वेळेत भागवत गल्लीत विद्याभूषण प. पू. मुकूंदकाका जाटदेवळेकर यांची भागवतकथा आयोजित केली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकTempleमंदिर