शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

लोकप्रतिनिधींची भावना महत्वाची नाही का? नामांतरविरोधात खा. इम्तियाज जलील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 13:12 IST

शहर नामांतराच्या विरोधात नामांतर विरोधी कृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादसोबत भावनिक नाते आहे. ते नाव तसेच ठेवायला हवे, दिल्लीत बसून कोणी निर्णय घेत असेल तर ही लोकशाही नसून हुकुमशाही आहे. ३०- ३५ वर्षांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या नेत्याने व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेता शहराचे नामकरण करता, मी तर लोकप्रतिनिधी आहे, मला हे मान्य नाही. माझी भावना महत्वाची नाही का? असा सवाल खा. इम्तियाज जलील यांनी केला. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या विरोधात एमआयएम खा. जलील यांनी विविध पक्ष, संघटनांच्या सहकार्याने आज सकाळी ११.३० वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली. यावेळी ते बोलत आहे. 

केंद्र आणि राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली. उपोषण कोणत्याही राजकीय पक्षांतर्गत नसून तर औरंगाबाद नावाला पसंत करणाऱ्या नागरिकांच्या सहकार्याने हे उपोषण सुरु आहे. नागरिकांना आपली नाराजी व्यक्त करावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावेच लागणार आहे. उपोषण हे फक्त आगामी आंदोलनाची सुरवात आहे. रात्रंदिवस बेमुदत असे हे उपोषण असणार असेही ते म्हणाले. 

इतर पक्षातील स्थानिक नेत्यांनी पद सोडावे औरंगाबाद नावासाठी काही राजकीय पक्षातील स्थानिक नेते साथ देत आहेत. पण त्यांचे वरिष्ठ नेते छत्रपती संभाजीनगर नावाचे समर्थक आहेत. त्यामुळे येथील स्थानिक नेत्यांना खरेच आम्हाला साथ देयची आहे, औरंगाबादसाठी ते आग्रही असतील तर त्यांनी आपल्या पदांवर लाथ मारावी.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद