शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मी पुन्हा येईन... पण पहाटे नाही!, देवेंद्र फडणवीसांना पुन्हा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 02:24 IST

देवेंद्र फडणवीस; ‘त्या’ पहाटेचे रहस्य पुस्तकात मांडणार

औरंगाबाद : ‘मी पुन्हा येईन...पण दिवसा उजेडी येईन.  पहाटेचा शपथविधी नसेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.अजित पवार यांच्यासमवेत पहाटे शपथविधी घेऊन सरकार बनविण्याच्या प्रयोगाला २३ नोव्हेंबर २०२० रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त पत्रकारांनी छेडले असता फडणवीस म्हणाले, त्या पहाटेच्या शपथविधीचे रहस्य तुम्हाला लवकरच एका पुस्तकाद्वारे  समजेल. परंतु यापुढे जेव्हा शपथ घेण्याची वेळ येईल तेव्हा तो सोहळा दिवसा असेल. पहाटे नव्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘आज त्या दिवसाची आठवण आली की नाही?’,  या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, तसल्या आठवणी काही लक्षात ठेवायच्या नसतात. या सरकारने कितीही वर्ष सत्तेत राहण्याचे स्वप्न पाहिले तरी जनतेने त्यांना निवडून दिलेले नाही.

...तर जनता आम्हाला माफ करणार नाहीप्रशासनातील सावळागोंधळ विरोधक म्हणून आम्ही बाहेर काढला नाही तर जनता आम्हाला माफ करणार नाही. मंदिर उघडा म्हटल्यावर एवढे वाईट का वाटले. मद्यालये उघडताना विचार केला नाही. मंदिरात सोशल डिस्टन्स पाळले जावे. ते होत नसेल तर ते बंद करावे. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, असाच प्रयत्न करावा लागेल. दिल्लीत थंडी आणि प्रदूषणामुळे कोरोना वाढतो आहे. जानेवारीअखेरीस लस आली तर चांगलेच होईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPankaja Mundeपंकजा मुंडे