शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Maratha Reservation: "....तर मी आत्महत्या केली नसती"; औरंगाबादेत मराठा आरक्षणासाठी तरुणानं संपवलं जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 13:54 IST

खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगांव येथील तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्यासत्र अद्याप सुरूच आहे. आज सकाळी खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगांव येथील तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. किशोर शिवाजी हारदे (२६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. यानंतर गल्लेबोरगाव बाजार पेठ बंद करण्यात आली असून खुलताबाद पोलीस ठाण्यात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर जमले आहेत.  

किशोर याचे शिक्षण बी एस.स्सी..आय.टी.आय. असे होते व तो येवला जिल्हा नाशिक येथे एका फायनंस कंपनीत काम करत असे. काही दिवसांपूर्वी तो पोळा सणासाठी गावाकडे आला होता. आरक्षण नसल्यामुळे आपल्याला सरकारी नोकरी मिळत नाही असे तो मित्रांना व नातेवाईक सांगत असे. यामुळे तो निराश असे. यातूनच त्याने आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ-भावजई असा परिवार आहे. या घटनेनंतर गावातील संपूर्ण बाजार पेठ बंद करण्यात आली आहे. 

..तर मी आत्महत्या केली नसती मृत किशोर याच्या खिशात एक चिट्ठी सापडली असून त्यात, '' ही आत्महत्या नसुन खून आहे, आणि तो सरकारने केला आहे. मराठा आरक्षण लवकर दिले असते तर , मी आत्महत्या केली नसती. आपलाच किशोर हारदे'' अस मजकूर लिहिलेला आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबाद