शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

औरंगाबादचा विकास कसा होईल? व्हर्टिकल गार्डनच्या झाडांची चोरी

By मुजीब देवणीकर | Updated: September 24, 2022 20:29 IST

महापालिकेच्या उद्यान विभागाने चोरीला गेलेल्या ठिकाणी पुन्हा नवीन कुंड्या, नवीन झाडे लावली.

औरंगाबाद : पंधराव्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून मनपाने प्रमुख नाल्यांवर व्हर्टिकल गार्डन उभारले आहेत. ९२ लाखांहून अधिक रक्कम या कामांवर खर्च करण्यात आली. हवा शुद्ध राहावी, म्हणून हे गार्डन उभारले. मात्र, काही नागरिक छोट्या आकाराच्या कुंड्या, त्यातील झाडे चोरून नेत असल्याचे समोर आले आहे. 

काही नागरिकांची अशी मानसिकता असेल, तर शहराचा विकास कसा करावा, असा प्रश्न प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी उपस्थित केला. महापालिकेच्या उद्यान विभागाने चोरीला गेलेल्या ठिकाणी पुन्हा नवीन कुंड्या, नवीन झाडे लावली. आता झाडे चोरीला जाऊ नयेत, म्हणून महागडी जाळी लावण्याचे काम सुरू करण्यात आले. शहर आपले समजून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका