शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

हर्सूल तलावातून मिळणार चार दशलक्ष लिटर पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 19:49 IST

हर्सूल तलावाजवळच महापालिकेचे शुद्धीकरण केंद्र आहे.

ठळक मुद्देशहर पाणी पुरवठ्यात सुधारणा पाचव्या दिवशी वितरण

औरंगाबाद : तुडुंब  भरलेल्या हर्सूल तलावातून महापालिकेने जुन्या शहरातील काही वसाहतींना आठ दिवसांपासून दररोज ४ दशलक्ष  लीटर (एमएलडी) पाण्याचे वितरण सुरू केले आहे. हर्सूल तलावारील पाण्यामुळे जायकवाडीवरील पाणीपुरवठ्याचा ताण कमी झाला आहे. जुन्या शहरातील काही वसाहतींना तब्बल आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत होता. आता पाचव्या दिवशी पाण्याचे वितरण होत आहे.

हर्सूल तलावाजवळच महापालिकेचे शुद्धीकरण केंद्र आहे. शुद्ध केलेले पाणी थेट दिल्लीगेट पाण्याच्या टाकीवर आणण्यात येत आहे. दिल्लीगेट येथून आसेफिया कॉलनी, लेबर कॉलनी, हर्षनगर, मंजूरपुरा, कटकटगेट आदी परिसरातील वसाहतींना पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

हर्सूल तलावाच्या पाण्यावर किमान ७० हजार नागरिकांची तहान भागत असल्याची माहिती प्रभारी कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली. तलावातून आणखी जास्त क्षमतेने पाण्याचा उपसा करता येऊ शकतो का, यासंदर्भातील तपासणी करण्यात येत असल्याचे धांडे यांनी नमूद केले.  हर्सूल तलावाचे पाणी साधारण जानेवारी महिन्यापर्यंत पुरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhersul lakeहर्सूल तलावWaterपाणी