शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

हर्सूल तलावातून मिळणार चार दशलक्ष लिटर पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 19:49 IST

हर्सूल तलावाजवळच महापालिकेचे शुद्धीकरण केंद्र आहे.

ठळक मुद्देशहर पाणी पुरवठ्यात सुधारणा पाचव्या दिवशी वितरण

औरंगाबाद : तुडुंब  भरलेल्या हर्सूल तलावातून महापालिकेने जुन्या शहरातील काही वसाहतींना आठ दिवसांपासून दररोज ४ दशलक्ष  लीटर (एमएलडी) पाण्याचे वितरण सुरू केले आहे. हर्सूल तलावारील पाण्यामुळे जायकवाडीवरील पाणीपुरवठ्याचा ताण कमी झाला आहे. जुन्या शहरातील काही वसाहतींना तब्बल आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत होता. आता पाचव्या दिवशी पाण्याचे वितरण होत आहे.

हर्सूल तलावाजवळच महापालिकेचे शुद्धीकरण केंद्र आहे. शुद्ध केलेले पाणी थेट दिल्लीगेट पाण्याच्या टाकीवर आणण्यात येत आहे. दिल्लीगेट येथून आसेफिया कॉलनी, लेबर कॉलनी, हर्षनगर, मंजूरपुरा, कटकटगेट आदी परिसरातील वसाहतींना पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

हर्सूल तलावाच्या पाण्यावर किमान ७० हजार नागरिकांची तहान भागत असल्याची माहिती प्रभारी कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली. तलावातून आणखी जास्त क्षमतेने पाण्याचा उपसा करता येऊ शकतो का, यासंदर्भातील तपासणी करण्यात येत असल्याचे धांडे यांनी नमूद केले.  हर्सूल तलावाचे पाणी साधारण जानेवारी महिन्यापर्यंत पुरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhersul lakeहर्सूल तलावWaterपाणी