शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एक एक विकेट पडत आहे, ४० गद्दारांचे विधासभेत काय होईल: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 13:34 IST

हेमंत पाटील, भावना गवळींचे तिकीट कापल्यावरून आदित्य ठाकरे यांची टीका

छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेन, उद्धव साहेबांनी अनेक नेत्यांना अनेकदा खासदार बनवलं. पण आता तुम्ही पाहत असाल एक व्यक्ती अशी आहे की ज्यांना पाच वेळा खासदार बनवलं आज त्यांना दहा तास उभे राहून सुद्धा तिकीट नाही मिळालं, दुसऱ्या एकालाही तिकीट नाही मिळाले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भावना गवळी आणि हेमंत पाटील यांच नाव न घेता केली. तसेच आता ४० गद्दारांनी विचार करावा की विधानसभेत आपलं काय होईल, असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी दिला.

आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधला. पुढे ठाकरे म्हणाले, आणखी दोन-तीन जणांची तिकीट कापली जाणार आहेत. जी गद्दारी करायची होती, उद्धव साहेबांसोबत पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायचा होता. तो त्यांनी केला, त्यांनी महाराष्ट्रासोबत बेईमानी केलेली आहे. यांना मिळवायचे तरी काय होते ? असा सवाल ठाकरे यांनी केला. 

एकाही उमेदवार पडला तर राजीनामा देईल, असे म्हणणारे आता तिकीट पण देऊ शकत नाहीत. असे हाल शिंदे गटाचे सध्या आता सुरू आहेत. आता पुढचे चाळीस गद्दार आहे त्यांनी सुद्धा आता विधानसभेत विचार करावा की आपलं नक्की काय होईल. कारण आता दिसत आहे, एक एक विकेट पडत आहे. 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपा यांना उमेदवारच मिळत नाही. भाजपाने दोन उमेदवार जाहीर केलेले आहे तेही मुंबई विरोधी आणि महाराष्ट्र विरोधी आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेत, शिवसेनेन तर सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. 

हेमंत पाटील अन् भावना गवळींचा पत्ता कटशिवसेना शिंदे गटाकडून हिंगोलीतील जाहीर उमेदवार बदलण्यात आला असून हिंगोलीतील विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पाटील यांची उमेदवार रद्द करुन हिंगोलीतून बाबुराव कदम कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भावना गवळी यांना देखील पक्षाने उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यवतमाळ- वाशिम लोकसभेसाठी यावेळी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना संधी  दिली आहे. त्यामुळे, शिंदेंच्या शिवसेनेवर उमेदवार बदलण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद