शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका; नुकसान भरपाईसाठी १६०० कोटींची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 12:22 IST

मराठवाड्यात चार वर्षांपासून खरीप हंगाम अतिपावसामुळे वाया जातो आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाला यंदा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. जुलैमध्ये ५ लाख ८७ हजार ४६६.४१ तर ऑगस्टमध्ये १ लाख ४० हजार ३३१.४४ असे ७ लाख २७ हजार ७९७.८५ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्याला नुकसान भरपाईसाठी १ हजार ५९६ कोटी ९१ लाख ५७ हजार रुपयांचा निधी लागण्याचा प्रस्ताव ६ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्तालय राज्य शासनाला सादर करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ३ हेक्टरपर्यंत भरपाई देण्याचे १० ऑगस्ट रोजी जाहीर केले. तसेच अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानाचाही मोबदला मिळण्याची घोषणा केल्यामुळे विभागाला जास्तीचा निधी लागणार आहे.

मराठवाड्यात चार वर्षांपासून खरीप हंगाम अतिपावसामुळे वाया जातो आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. २३ जूननंतर दमदार पाऊस विभागात सुरू झाला. जुलैमध्ये नांदेड, हिंगोली, लातूर पाठोपाठ जालना आणि काही प्रमाणात बीड या पाच जिल्ह्यांत खरीप पिकाचे नुकसान होत शेतजमीन वाहून गेली. शासन किती रुपयांची मदत जाहीर करणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. अद्याप शासनाने काहीही मदत जाहीर केलेली नाही.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरी