शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ऊन वाढले; टायरकडे दुर्लक्ष पडू शकते महाग ! नायट्रोजन की साधी हवा, कोणती उपयुक्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 11:48 IST

तुम्ही टायरची वेळोवेळी देखभाल करीत असाल तरी ते कालांतराने हळूहळू खराब होतात.

छत्रपती संभाजीनगर : तुमच्याकडे दुचाकी असो, चारचाकी असो वा व्यावसायिक वाहन; तुम्ही स्वत:ची गाडी स्वच्छ दिसावी यासाठी वॉशिंग करीत असतात. मात्र, वाहनाचे चाकही तेवढेच महत्त्वाचे असते. टायरमध्ये हवा जास्त किंवा कमी असेल, टायरच्या देखभालीकडे दुर्लक्ष करीत असाल तर एखाद्या वेळेस हा निष्काळजीपणा जिवावर बेतू शकतो.

तापमान वाढतेयशहराचे तापमान हळूहळू वाढू लागले आहे. मागील १० वर्षांचा विचार केल्यास आतापर्यंत शहराचे तापमान सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले आहे.

उन्हाळ्यात टायर का फुटतात ?उन्हाळ्यात रस्ते गरम झालेले असतात. आता सर्वत्र सिमेंटचे रस्ते आहेत. सिमेंट जास्त तापत असते. अशा वेळी जर टायरमधील हवा जास्त किंवा कमी झाली तर टायर फुटण्याची शक्यता जास्त असते. टायरमधील हवा हळूहळू दाबामुळे कमी कमी होऊ लागते. यामुळे ‘माइलेज’ही कमी होऊ लागते. हवा कमी असली तर चाक घासून त्याची झीज होते, तसेच पिकअप घेताना जास्त ताकद लावते, यामुळे इंधन जास्त लागते.

किती किलोमीटरला टायर बदलावे ?तुम्ही टायरची वेळोवेळी देखभाल करीत असाल तरी ते कालांतराने हळूहळू खराब होतात. खराब टायर वाहनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करीत असते. कारचे टायर सरासरी पाच वर्षे किंवा ५० हजार किमी चालते. नव्या टायरवरील ट्रेड डेप्थ आठ ते नऊ मिलिमीटर इतकी असते. रबराची जाडी नंतर कमीकमी होत जाते. ट्रेड डेप्थ १,६ मिलिमीटर किंवा त्यापेक्षा कमी झाली तर तो टायर बदलण्याची वेळ आली आहे, हे लक्षात घ्यावे.

टायरमध्ये नायट्रोजन अधिक सुरक्षितवाहन कोणतेही असो उन्हाळ्यात गरम होतातच. यामुळे टायरचे आयुष्यही कमी होते. यासाठी ट्यूबमध्ये नायट्रोजन भरल्यास टायर थंड राहते व टायरचे आयुष्यदेखील वाढते.- मुन्नाभाई गॅरेजवाले

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघात