शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाची वार्ता! आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११० गावांना नळाने कायम पाणी

By विजय सरवदे | Updated: August 5, 2023 12:18 IST

शासनाच्या निर्देशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण करून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यासाठी आनंदाची वार्ता आहे. सतत पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या जिल्ह्यातील ११० गावांचा पाणीप्रश्न आता कायमचा मिटला आहे. या गावांतील कुटुंबांना नळाद्वारे प्रतिमाणसी ५५ लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला असून, प्रशासनाने ही गावे ‘हर घर जल’ घोषित केली आहेत. जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील १२९७ गावांना शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी ११६१ योजना हाती घेतल्या आहेत. 

शासनाच्या निर्देशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण करून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागात या योजनांच्या कामांवर देखरेख करण्यासाठी अभियंत्यांची टंचाई असतानाही अधिकाऱ्यांनी आतापर्यंत ४८८ गावांतील योजना पूर्ण केल्या आहेत. सद्य:स्थितीत ११० गावांत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला असून यासंबंधीची नोंद केंद्रशासनाच्या संकेतस्थळावर भरण्यात आली आहे. जलजीवन मिशनची कामे दर्जेदार व्हावीत, गावातील प्रत्येक कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा व गावे ‘हर घर जल’ घोषित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना हे सातत्याने आढावा घेत असून या कामांत येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन सुदर्शन तुपे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे हे जल जीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

पाणीपुरवठा सुरू झालेली गावेजिल्ह्यात औरंगाबाद तालुक्यातील १० गावे, गंगापूर- १७ गावे, कन्नड- १५ गावे, खुलताबाद- ०३, पैठण- ०३, फुलंब्री- ०८ गावे, सिल्लोड- १७ गावे, सोयगाव- ०९ गावे, वैजापूर- २८ गावांमध्ये प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी