शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वाळूज उद्योनगरीत ३०० अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:53 PM

एमआयडीसी प्रशासनाने सोमवारी वाळूज उद्योनगरीत अतिक्रमण हटाव मोहिम सुरु करण्यात आली आहे.

वाळूज महानगर: एमआयडीसी प्रशासनाने सोमवारी वाळूज उद्योनगरीत अतिक्रमण हटाव मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत ३०० अतिक्रमणांवर हातोडा चालविण्यात आला असून, रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविली जात आहे. या कारवाईमुळे चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.

उद्योनगरीत कामगार चौक, तिरंगा चौक, मोरे चौक, महाराणा प्रताप चौक आदी मुख्य चौकात विविध छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी अतिक्रमणे करुन आपले व्यवसाय थाटले आहे. या मुख्य चौकात पानटपऱ्या, हॉटेल, गॅरेज, पत्र्याचे शेड आदी छोट्या व्यवसायिकांना अतिक्रमणे केली आहे. या अतिक्रमणाच्या जागेवर सुरु असलेल्या ठिकाणी खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्यामुळे सतत वाहतुकीची कोंडी होत होती. बहुताश व्यवसायिकांनी मुख्य चौकात अतिक्रमणे थाटल्यामुळे स्वत:च्या जागेवर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनाही आडचणीचा सामना करावा लागत आहे. उद्योजकांनी या परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने उद्योनगरीत विविध ठिकाणी असलेली अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविली होती. मात्र, काही दिवसांतच अतिक्रमणे जैसे थे झाली होती.एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता सुनिल व्यवहारे, सर्व्हेअर आरेफ पठाणल गुलाब राठोड, राजु मगरे आदींनी पोलिस बंदोस्तात सोमवारी बजाजनगरातील मोरे चौकातून अतिक्रमणे हटविण्यास सुरवात केली.

या मोहिमेअंतर्गत पंढरपूरातील तिरंगा चौक, महावीर चौक, महाराणा प्रताप चौक, कामगार चौक, आंबेडकर चौक, एनआरबी चौक, झांबड चौक, मायलान कंपनी चौक आदी भागातील जवळपास ३०० अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. तर काहींनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली. यावेळी दोन जेसीबी व पाच ते सहा ट्रॅक्टरच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. १० सुरक्षा रक्षक तसेच एमआयडीसीच्या ३० पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. दिवसभर ही मोहिम राबविण्यात आली असून, पुढेही ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

लोकमतचे भाकित खरे ठरले‘लोकमत’ने राजकीय दबाव टाळण्यासाठी एमआयडीसी प्रशासन लोकसभेची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम राबविणार असल्याचे वृत्त नुकतेच प्रकाशित केले होते. प्रशासनाने सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केल्याने लोकमतचे भाकित खरे ठरल्याचे नागरिकांतून बोलले जात होते.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणWalujवाळूज