शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

अर्धवट रस्ते पावसाळ्यात ठरणार डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:05 AM

खुलताबाद : तालुक्यातील नागरिकांसाठी औरंगाबाद शहर जवळ करणारा काटशेवरी ते जटवाडा व म्हैसमाळ रस्ता, यंदाच्या पावसाळ्यात डोकेदुखी ठरणार आहे. ...

खुलताबाद : तालुक्यातील नागरिकांसाठी औरंगाबाद शहर जवळ करणारा काटशेवरी ते जटवाडा व म्हैसमाळ रस्ता, यंदाच्या पावसाळ्यात डोकेदुखी ठरणार आहे. ठिकठिकाणी अर्धवट अवस्थेत कामांमुळे आधीच हा रस्ता धोकादायक बनला असून, पावसाळ्यात होणार हाल तर न विचारलेलेच बरे.

औरंगाबाद शहराला जोडणारा महामार्ग रखडल्याने खुलताबाद तालुक्याचा विकासाचा मार्ग रखडल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे.

तालुक्यातील शेतकरी, कर्मचारी अशा सर्वांना सोयीचा असलेला आणि बहुतांशी गावांना शहराशी जोडणारा जवळचा मार्ग म्हणजे काटशिवरी-जटवाडा- औरंगाबाद हा रस्ता होय. या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी अनेक वेळा रास्ता रोको, धरणे आंदोलन केली आहेत. परिणामी, राज्य शासनाने या रस्त्याचे काम हाती घेतले, परंतु गेल्या दोन वर्षांपासून काम चालू असून, डांबरीकरणाचे काही अर्धवट अवस्थेत पडलेले आहे. या रस्त्यातील अनेक ठिकाणी पुलाचे काम आणि डांबरीकरणाचे काम बाकी आहे. खराब रस्त्यांमुळे रात्री-अपरात्री येथून जाणे जीवघेणे ठरू लागले आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याची कामे करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

दोन वर्षांपासून कामे रखडली

पावसाळा सुरू होण्यापूर्वी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी केली जात आहे. तालुक्यातील खुलताबाद-म्हैसमाळ, काटशिवरीफाटा ते जटवाडा या मार्गाचे काम दोन वर्षांपासून जाणूनबुजून पूर्ण केल्या जात नाही. धामणगाव-लोणी-बोडखा, खुलताबाद-खिर्डी, वेरुळधून गेलेला धुळे राष्ट्रीय महामार्ग आदी रस्त्यांची कामे रखडली आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. मृत्यूचा सापळा बनला आहे.

फोटो : म्हैसमाळ व काटशिवरी फाटा ते जटवाडा रस्ता पावसाळ्यात असा चिखलयुक्त होतो. फोटो संग्रहीत