शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

गुटख्याची पुडी तोंडात टाकली, अचानक ठसका लागला अन् गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 16:51 IST

जोराचा ठसका लागल्याने तोंडातील सुपारीचे खांड घशातून अन्ननलिकेत जाऊन अडकले, यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.

औरंगाबाद : ३७ वर्षीय युवकाला गुटख्यामुळे प्राणास मुकावे लागले. तोंडात गुटखा असताना ठसका लागून सुपारीचे खांड अन्ननलिकेत अडकून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१०) रात्री घडली. गणेश जगन्नाथ दास (३७, रा. पद्मपाणी, रेल्वे स्टेशन) असे मृताचे नाव आहे.

उस्मानुपरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हे एका खाजगी कंपनीत मागील २० वर्षांपासून कामाला होते. कंपनी मालकाच्या घरी टीव्ही डिश बसविण्यासाठी गुरुवारी रात्री ते गेले होते. काम करताना गुटखा खाल्ला व जोराचा ठसका लागला. या ठसक्याने ते तेथेच बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. घाटीत डॉक्टरांनी गणेश यांना तपासून मृत घोषित केले. 

उस्मानपुरा पोलिसांना शुक्रवारी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये जोराचा ठसका लागल्याने तोंडातील सुपारीचे खांड घशातून अन्ननलिकेत जाऊन अडकले, यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास हवालदार बी. ए. जाधव करीत आहेत. गणेश यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद