शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आजोबा, नातू तलावात बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 6:49 PM

शेतवस्तीवरील घराकडे जात असताना अचानक पूर आल्याने आजोबा व नातू वाहून गेले आणि दोघेही तलावात बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी वैैजापूर (जि. औरंगाबाद) तालुक्यातील महालगाव येथे घडली.

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यातील घटना आजोबाचा मृतदेह सापडला; नातवाचा शोध सुरूच

महालगाव (जि. औरंगाबाद) : शेतवस्तीवरील घराकडे जात असताना अचानक पूर आल्याने आजोबा व नातू वाहून गेले आणि दोघेही तलावात बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी वैैजापूर तालुक्यातील महालगाव येथे घडली. गुरुवारी सकाळी आजोबाचा मृतदेह सापडला असून बेपत्ता नातवाचा शोध घेणे उशिरापर्यंत सुरु होते. बबनराव त्र्यंबक विखे (५५) आणि वैैभव ज्ञानेश्वर भंडारे (४) अशी या दोघांची नावे आहेत.गंगापूर तालुक्यातील बगडी ममदापूर येथील बबनराव त्र्यंबक विखे यांची विवाहित मुलगी महालगाव येथे तलावाजवळील शेतवस्तीवर राहते. गेल्या महिन्यात त्यांची मुलगी प्रसुतीसाठी बगडी ममदापूरला गेली होती. सोबत तिने आपला मुलगा वैैभव ज्ञानेश्वर भंडारे यालाही नेले होते. परंतु वैभव वडिलांकडे जाण्याचा हट्ट करु लागल्याने बुधवारी वैभवला घेऊन बबनराव महालगाव येथे आले. सायंकाळी जोरदार पाऊस सुरु असल्याने दोघेही तलावाजवळून शेतवस्तीकडे जात होते. परंतु अचानक पूर आल्याने तलावात पाणी वाढले आणि त्यात आजोबा-नातू बुडाले. तलाव ७० टक्के भरल्याने गावकºयांनी लगेच शोधकार्य सुरु केले. अखेर गुरुवारी सकाळी रंगनाथ आल्हाट या ग्रामस्थाने बबनरावांचा मृतदेह शोधून काढला. सायंकाळपर्यंत औरंगाबादचे अग्निशमन दलाचे पथक, नेवरगावचे दिगंबर पंढूरे, बाळासाहेब वालतुरे, तुकाराम बर्डे, कैैलास डौैले व बचाव पथक बेपत्ता वैभवचा शोध घेत होते.