शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

गोदावरी खोऱ्यांतील पाणी नाशकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 05:42 IST

मराठवाडा विकास मंडळाने याबाबत वारंवार बैठका घेतल्या; परंतु त्याचा पाठपुरावा होत नसल्यामुळे सर्व काही जैसे थे आहे.

औरंगाबाद : कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्याबाबत वारंवार घोषणा होत आहेत. मात्र, त्याचे पुढे काहीही होत नाही. केंद्र शासनाच्या माध्यमातून कोकणपट्टा, दमणगंगा प्रकल्पाचे ५० टक्के टीएमसी पाणी गोदावरी खोºयात आणण्यासाठी तत्त्वत: मान्यता मिळाली आहे; परंतु ते पाणी नाशिक जिल्ह्यातच जिरले पाहिजे यासाठी पूर्णत: राजकीय प्रयत्न सुरू झाल्याची माहिती पुढे येत आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.मराठवाडा विकास मंडळाने याबाबत वारंवार बैठका घेतल्या; परंतु त्याचा पाठपुरावा होत नसल्यामुळे सर्व काही जैसे थे आहे. नाशिकची यंत्रणा ५० टीएमसी पाणी उचलून गंगापूर, दारणा, वाघाड धरणांत ते पाणी घेणार असल्याची माहिती विकास मंडळातील काही सदस्यांना मिळाली आहे. गोदावरी पात्रात पाणी उचलून टाकण्यास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे; परंतु गोदावरी पात्र कुठचे? नाशिकचे की मराठवाड्याचे हे स्पष्ट केलेले नाही.सव्वालाख हेक्टर सिंचनाखाली येणारएका टीएमसीमध्ये किमान ३ ते ४ हजार हेक्टर जमिनीचे सिंचन होते. सध्या नाशिक जिल्ह्यातील यंत्रणा ४० टीएमसी पाणी उचलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे किमान १ लाख २५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येण्याची शक्यता आहे. याचा परिणाम मराठवाड्यावर मोठ्या प्रमाणात होणार आहे, अशी शक्यता जलतज्ज्ञांनी वर्तविली आहे.

टॅग्स :godavariगोदावरीNashikनाशिक