शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

गौताळा अभयारण्याची होतेय कचराकुंडी; क्विंटलभर प्लास्टिक अन् दारूच्या रिकाम्या बाटल्या जमा

By साहेबराव हिवराळे | Updated: October 6, 2022 15:04 IST

हिवरखेडा व पूरणवाडी परिसरात जवळपास ४० कर्मचाऱ्यांनी कचरा गोळा केला.

औरंगाबाद : गौताळा अभयारण्यात शहरातील नागरिकांच्या सहली सर्रास सुरू आहेत. गांधी जयंती आणि वन्यजीव सप्ताहात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी तेथे केरकचरा गोळा करताना त्यांचेही डोळे विस्फारले.

पर्यटनासाठी येणाऱ्यांकडून असा कचरा टाकला जातो. त्यामुळे ऑक्सिजन हबदेखील धोक्यात येण्याची भीती आहे. कोरोनाकाळात नागरिकांना ऑक्सिजन हब आणि वृक्षारोपणाची महती समजली; पण आता ते गांभीर्यच जणू हरवले आहे. सामाजिक विषयावर प्रबोधन करणाऱ्यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

हिवरखेडा व पूरणवाडी परिसरात जवळपास ४० कर्मचाऱ्यांनी कचरा गोळा केला. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी सागर ढोले, वनपाल प्रवीण पारखी, कांतीलाल रायसिंग, सुनील देशमुख आदींनी कचऱ्याच्या ८ ते १० गोण्या भरून जमा केल्या आहेत. हे श्रमदान बुधवारी दिवसभर करण्यात आले.

अनेकांवर दंडात्मक कारवाई...पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी यावे. प्लास्टिक कचरा, दारूच्या बाटल्या टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली होती. त्याचा धसका पर्यटकांनी घेतला होता. पुन्हा तशीच कारवाई करणार आहोत.- राजेंद्र नाळे, वन्यजीव विभाग अधिकारी

वन्यजीव सप्ताह गुपचूप करण्यात काय अर्थ?वन्यजीव सप्ताह सुरू झाला असला तरी त्याचा गवगवा नेहमीसारखा यंदा झालेला नाही. खऱ्या अर्थाने निसर्ग आणि वन्यजीव यांच्याविषयीचे ज्ञान शाळकरी मुलांपासून ते ज्येष्ठांनाही कळले पाहिजे.- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव सदस्य

टॅग्स :forest departmentवनविभागAurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न