शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

जायकवाडी धरणात चार तरुण बुडाले; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:53 IST

जायकवाडी धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या औरंगाबाद येथील चार तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला असून, तीन जणांना वाचविण्यात यश आले. रहीम खान अब्बास खान (रा. औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : जायकवाडी धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या औरंगाबाद येथील चार तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला असून, तीन जणांना वाचविण्यात यश आले. रहीम खान अब्बास खान (रा. औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे.रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद रेल्वेस्टेशनजवळील सादात मोहल्ला, राहुलनगर परिसरातील शेख उमर, शेख गणी शेख अहेमद, रहीम खान अब्बास खान व अन्य एक असे चार तरुण रिक्षाने पैठण येथे पर्यटनासाठी आले होते. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पर्यटक पॉइंट परिसरात ते धरणात पोहण्यासाठी उतरले; परंतु त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात उतरताच बुडायला लागले. हे दृश्य पाहताच धरणावरील पर्यटकांनी आरडाओरड केली. स्थानिक पोहणाऱ्या नागरिकांनी ताबडतोब धरणात उड्या मारून तीन तरुणांना पाण्याबाहेर काढल्याने ते बचावले. रहीमखानला पाण्याबाहेर काढण्यास उशीर झाल्याने तो मरण पावला. मृत तरुणाला घेऊन त्याचे नातेवाईक तातडीने औरंगाबादला रवाना झाले आहेत. पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, फौजदार साहेबराव गिरासे, नामदेव कातडे आदींनी तातडीने घटनास्थळ गाठले व मदतकार्य केले.

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात