शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

हैद्राबाद एक्स्प्रेसच्या खाली चार म्हशींचा मृत्यू, पाच तासांपासून शिवाजीनगर रेल्वे गेट बंद

By सुमित डोळे | Updated: September 20, 2023 16:34 IST

मनपा अधिकाऱ्यांनी चार तास प्रतिसादच दिला नाही

छत्रपती संभाजीनगर  : रेल्वे येण्याच्या वेळेलाच चार म्हशी रुळावर आल्याने देवगिरी एक्सप्रेस खाली त्यांचा मृत्यू झाला. परिणामी रेल्वे बुम (रेल्वे बॅरिगेत) तुटल्याने शिवाजीनगर रेल्वे गेट पाच तासांपासून बंद आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, साडेबारा वाजता काही म्हशी शिवाजीनगर परिसरातील रेल्वे रुळावर करण्यासाठी आल्या होत्या. त्याच दरम्यान चिकलठाणा कडून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या हैदराबाद एक्सप्रेस येत होती. रेल्वे मॅन ला हा प्रकार कळताच त्याने म्हशीं ना हाकलण्याचा प्रयत्नही केला. मात्र अंतर कमी असल्याने चारही म्हशी रेल्वे खाली चिरडल्या गेल्या. यात दोन म्हशी थेट उडून रेल्वे रूमवर पडल्याने बूम मुळासकट तुटले. परिणामी शिवाजीनगर रेल्वे गेट ची वाहतूक थांबली. बराच वेळ वाहतूक खोळंबल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर वाणी मंगल कार्यालयापासून रस्ता बंद करण्यात आला. मात्र रेल्वे गेट बंद पडल्याने शहरवासीयांना दर्ग्याकडून लांबून देवलाई गाठावे लागले.मनपा अधिकाऱ्यांनी चार तास प्रतिसादच दिला नाहीरेल्वे रुळावरील मृत म्हशी बाजूला करण्यासाठी पोलिसांसहस्थानिकांनी दुपारी बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मनपाच्या एकाही अधिकाऱ्याने प्रतिसाद दिला नाही. मनपा कर्मचाऱ्यांनी म्हशी चे मृतदेह बाजूला केले असते तर बुम दुरुस्त करून गेट उघडले गेले असते,  अशी प्रतिक्रिया रेल्वे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात