शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बदाम समजून एरंडीच्या बिया खाल्ल्या; वैजापुरात १९ विद्यार्थ्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 13:48 IST

बदाम समजून एरंडीच्या बिया खाल्ल्याने १९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी वैजापूर तालुक्यातील गोळवाडी येथील अरबी मदरशामध्ये घडली. 

वैजापूर (औरंगाबाद) : बदाम समजून एरंडीच्या बिया खाल्ल्याने १९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी वैजापूर तालुक्यातील गोळवाडी येथील अरबी मदरशामध्ये घडली. 

यातील चौघांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविले असून, उर्वरित विद्यार्थ्यांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहंमद नबी हसन (११), मोहंमद लुकमान रिझवान (८), मोहंमद मासूम समीर (१०) व अब्दुल रहिम रशीद (८) या चौघांना उपचारासाठी औरंगाबादला पाठवण्यात आले आहे. 

हे सर्व विद्यार्थी गोळवाडी येथे अरबीया अनसार ए मदिना नावाच्या मदरशामध्ये शिकतात. ते सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मैदानावर खेळत होते. यावेळी त्यांनी बदाम समजून एरंडीच्या बिया खाल्ल्या. त्यामुळे काही वेळातच त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. घटनेची माहिती मिळताच सर्व विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर चार जणांना औरंगाबादला पाठवण्यात आले. 

मोहंमद साहेब, मोहंमद मनसब, मोहंमद इसरार, मोहंमद हाफिज, मोहंमद शादाब, मोहंमद इश्तियाक, मोहंमद रयान, मोहंमद मुकातीम, मोहंमद गुल नवाब, मोहंमद शहानवाज, मोहंमद फुरकान, मोहंमद मुर्तजीर, मोहंमद वक्स व मोहंमद गुल फराज यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, वाहेद पठाण, शकील तंबोली, ऐराज शेख, साबीर खान, शेख आसिफ यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाSchoolशाळाStudentविद्यार्थी