शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

हजारोंच्या साक्षीने ५ जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: April 18, 2016 00:53 IST

औरंगाबाद : रविवारी लग्नमुहूर्तावर मंगलाष्टक सुरूझाले आणि शुभमंगल सावधान म्हणताच ५ जोडपी विवाहबद्ध झाले

औरंगाबाद : रविवारी लग्नमुहूर्तावर मंगलाष्टक सुरूझाले आणि शुभमंगल सावधान म्हणताच ५ जोडपी विवाहबद्ध झाले... या सामूहिक लग्नसोहळ्यात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी खंडेलवाल मारवाडी समाजातील हजारो लोक आले होते. सामूहिक विवाह लावून देण्याची ही प्रथा मागील २८ वर्षांपासून सुरू ठेवून खंडेलवाल समाजाने आदर्श निर्माण केला आहे. सिडको एन-६ परिसरातील कुलस्वामिनी मंगल कार्यालयात खंडेलवाल विकास मंच व खंडेलवाल समाज महिला मंडळाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महासभेचे उपाध्यक्ष मदनलाल दुसाद, सुरेश रावत, हुकुमीचंद पितलिया, ज्येष्ठ पत्रकार शामकुमार भुखमारिया, लक्ष्मीनारायण कुलवाल, गोविंद सिरोया, अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या प्रांताध्यक्षा रेखा राठी, उपाध्यक्षा प्रमिला दुसाद, पुष्पा खुटेटा, वनिता नाटानी यांची प्रमुख उपस्थिती होती. विवाह सोहळा यशस्वीतेसाठी नरेंद्र तांबी, कैलास नाटानी, विलास भुखमारिया, संजय माठा, आशिष मेहता, राजेंद्र कासलीवाल, किशोर खुटेटा, प्रदीपकुमार कुलवाल, सोमनाथ तांबी, नितीन जंघीनिया आदींनी परिश्रम घेतले.